संयुक्त राष्ट्र संघ
देश-विदेश 

बाहेर भारताकडून, तर आत बलोच आर्मीकडून पाकिस्तानला तडाखे

बाहेर भारताकडून, तर आत बलोच आर्मीकडून पाकिस्तानला तडाखे नवी दिल्ली: वृत्तसंस्था  पाकिस्तान एकीकडे भारताकडून सडकला जात असताना आतून बलोच लिबरेशन आर्मी पाकिस्तानला जोरदार तडाखे दत आहे. बलुचिस्तानातील दोन जिल्ह्यांवर बलोच आर्मीने ताबा मिळवला असून या जिल्ह्यातून पाकिस्तानी लष्कर आणि पंजाबी नोकरशहांना हाकलून देण्यात आले आहे.  भारत आणि पाकिस्तान...
Read More...
देश-विदेश 

'त्यांना इतिहासाची जाण असावी अशी अपेक्षा नाही...'

'त्यांना इतिहासाची जाण असावी अशी अपेक्षा नाही...' नवी दिल्ली: प्रतिनिधी  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना इतिहासाची जाण असावी, अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवता येत नाही. त्यांना तर इतिहासाची मोडतोड करून तो नव्याने मांडण्याची सवय आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.  भारताचे पहिले...
Read More...
देश-विदेश 

तब्बल अकरा लाख नागरिकांना गाझापट्टी रिकामी करण्याचे इस्राएलचे आदेश

तब्बल अकरा लाख नागरिकांना गाझापट्टी रिकामी करण्याचे इस्राएलचे आदेश तेल अवीव: वृत्तसंस्था हमासच्या दहशतवादी गटांना समूळ नष्ट करण्यासाठी इस्रायलने चंग बांधला असून त्यासाठी गाझापट्टीतील सर्व नागरिकांनी दक्षिणेकडील भागात स्थलांतरित व्हावे, असे आदेश इस्राएल सैन्याने दिले आहेत. गाझा पट्टीच्या सीमारेषेवर इस्रायलने मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमा केली असून लवकरच हे सैन्य...
Read More...
देश-विदेश 

भारतासह जगाने सोसले हवामान बदलाचे फटके

भारतासह जगाने सोसले हवामान बदलाचे फटके हवामान बदलाचा परिणाम म्हणून भारतासह जगातील बहुतेक देशांना सन २०२२ मध्ये मोठ्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले आहे. हरितवायूंचे वाढते प्रमाण रोखण्यात जगाला अपयश आल्यामुळे विविध भागात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी झाल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या विश्व हवामानशास्त्र संघटनेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
Read More...

Advertisement