सत्ता संघर्ष
राज्य 

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर...

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर... महाराष्ट्रातील सत्ता संघर्षा बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला अभय मिळाले आहे उद्धव ठाकरे यांनी बहुमताला सामोरे न जाता राजीनामा दिल्यामुळे आपण त्यांना दिलासा देऊ शकत नाही असेही न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.
Read More...

Advertisement