Delhi
देश-विदेश 

Marathi Sahitya Samlelan | खुल्या कवी संमेलनात २६० कवींचा २२ तासांचा विक्रम!

Marathi Sahitya Samlelan | खुल्या कवी संमेलनात २६० कवींचा २२ तासांचा विक्रम! दिल्ली : दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील खुल्या कविसंमेलनात महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील शेकडो कवींनी स्वरचित कविता सादर करून कवी संमेलनात अनोखा विक्रम नोंदवला. नवतरुणी तिचे सौंदर्य, प्रेम प्रकरण, प्रेमभंग, निसर्ग कविता, निसर्गाचे विविध...
Read More...
देश-विदेश 

Supriya Sule | राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीच  पाहिजे : खा. सुप्रिया सुळे

Supriya Sule | राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीच  पाहिजे : खा. सुप्रिया सुळे दिल्ली :  " राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीच पाहिजे. सशक्त लोकशाही मध्ये मनभेद असता कामा नयेत मात्र मतभेद असलेच पाहिजेत. समाजहिताच्या धोरणासाठी विरोधकांनी टीका केलीच पाहिजे. आणि विरोधकांच्या टीकेवर आत्मचिंतन करून राज्यकर्त्यांनी कार्य प्रक्रिया सुधारली पाहिजे." असे प्रतिपादन यावेळी...
Read More...

Advertisement