समाधी स्मारक
राज्य 

'योग्य, अयोग्याच्या पलिकडे जाऊन सामोपचाराने...'

'योग्य, अयोग्याच्या पलिकडे जाऊन सामोपचाराने...' पुणे: प्रतिनिधी वाघ्या श्वानाच्या समाधीचा प्रश्न दोन्ही बाजूंसाठी अस्मितेचा बनला असून त्यातून सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी शासनाने इतिहासकारांची समिती स्थापन करावी आणि त्यांच्यामार्फत सन्मान्य तोडगा काढावा. त्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांच्यासह आपण देखील सहकार्य करू, अशी भूमिका होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे...
Read More...

Advertisement