लॉर्ड मेघनाद देसाई
देश-विदेश 

'भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे'

'भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे' लंडन: प्रतिनिधी भारताला काश्मीरचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर त्याने सरळ पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घ्यावा, असा सल्ला ब्रिटन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई यांनी दिला आहे. काश्मीरचे तत्कालीन महाराजा हरीसिंग यांनी विलिनीकरणाचे पत्र भारताला...
Read More...

Advertisement