दुष्काळ
राज्य 

माळशिरस तालुक्यात संपणार पाण्याचा वनवास

माळशिरस तालुक्यात संपणार पाण्याचा वनवास माळशिरस: प्रतिनिधी बुधवार दि 16 एप्रिल रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत माळशिरस तालुक्यातील 22 गावांच्या पाणी प्रश्न संदर्भात माळशिरसचे मा आ राम सातपुते यांनी मंत्रालयात जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयकुमार गोरे मा खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या...
Read More...
राज्य 

'दुष्काळसदृश परिस्थितीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष'

'दुष्काळसदृश परिस्थितीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष' मुंबई: प्रतिनिधी  राज्यात तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून राज्यभरात दहा हजारांहून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी ही संख्या सुमारे एक हजार एवढी होती. राज्यातील धरणांचा पाणीसाठा संपुष्टात आला आहे. या परिस्थितीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष आहे. वेळीच...
Read More...
राज्य 

अल निनोच्या प्रभावाने दुष्काळाची भीती

अल निनोच्या प्रभावाने दुष्काळाची भीती अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पर्जन्यमान घटना असून त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट असेल, अशी भीती हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. 
Read More...

Advertisement