रंगत संगत प्रतिष्ठान
राज्य 

... म्हणून होते कवींची अवहेलना आणि टिंगल : डॉ. सदानंद मोरे

... म्हणून होते कवींची अवहेलना आणि टिंगल : डॉ. सदानंद मोरे पुणे : प्रतिनिधी मुक्तछंद म्हणजे स्वातंत्र्य आहे; स्वैराचार नाही. ज्या कविंना आपले विचार कोणत्याही छंदात, वृत्तात मावत नाहीत, छंदांचे बंधन वाटते त्यांनीच मुक्तछंदात काव्य लिहावे. कविता प्रकार अत्यंत सोपा आहे, असे आजच्या काळातील कवींना वाटते. त्यामुळेच कुणीही उठतो आणि कवी...
Read More...
अन्य 

जिद्दीने, कृतार्थ भावनेने केलेले कार्य म्हणजे कर्मयोग : डॉ. सदानंद मोरे

जिद्दीने, कृतार्थ भावनेने केलेले कार्य म्हणजे कर्मयोग : डॉ. सदानंद मोरे पुणे : प्रतिनिधी गरजवंतांपर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात देणे हे खरे सात्विक दान असते. ‌‘सुवानीती'च्या माध्यमातून व्यक्तिसापेक्ष असे संस्थात्मक काम सुरू आहे. आपण समाजाचे देणे लागतो या हेतूने, कृतार्थ भावनेने, जिद्दीने केलेले कार्य म्हणजे कर्मयोगाचा भाग असतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र...
Read More...
अन्य 

सोशल मीडियाच्या काळातील कविता ‌‘छंदमुक्त' : रमण रणदिवे

सोशल मीडियाच्या काळातील कविता ‌‘छंदमुक्त' : रमण रणदिवे पुणे : प्रतिनिधी अभिव्यक्तिचा कस लागावा असा साहित्यातील मोठा प्रकार म्हणजे काव्य होय. जीवनातील बऱ्या-वाईट अनुभवांच्या ठिणग्या होतात आणि त्या ठिणग्यांच्या कविता बनतात. सोशल मीडियाच्या जगात मुक्त छंदातील कवितांना घसरण लागली असून आजची कविता छंदमुक्त झाली आहे, अशी टीका ज्येष्ठ...
Read More...
अन्य 

डॉ. सलिल कुलकर्णी हे बहुमुखी प्रतिभावंत : प्रा. मिलिंद जोशी

डॉ. सलिल कुलकर्णी हे बहुमुखी प्रतिभावंत : प्रा. मिलिंद जोशी पुणे : प्रतिनिधी कथा हा भारतीय समाजमनात रुजलेला आणि भावविश्व समृद्ध करणारा प्रकार आहे. डॉ. सलिल कुलकर्णी यांना दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला असला तरी उत्तम चित्रपट निर्मितीच्या कथेचा हा सन्मान आहे. नाविन्याचा ध्यास घेतलेले डॉ. सलिल कुलकर्णी हे बहुमुखी...
Read More...
अन्य 

ग्रुपीझमच्या काळात माणसे जोडण्यावर भर : वैभव जोशी 

ग्रुपीझमच्या काळात माणसे जोडण्यावर भर : वैभव जोशी  पुणे : प्रतिनिधी गझल-काव्याच्या प्रांतात ग्रुपीझम दिसून येत असताना पुरस्काराच्या निमित्ताने माणसे जोडण्याची दुर्मिळ गोष्ट घडत आहे. रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा आदर्श संयोजक पुरस्कार हा फक्त पुरस्कार नसून माणुसकीचा प्रसार आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध गझलकार, कवी वैभव जोशी यांनी काढले....
Read More...
अन्य 

'उपेक्षित साहित्यिकांच्या साहित्यावर परिसंवाद आयोजित करा'

'उपेक्षित साहित्यिकांच्या साहित्यावर परिसंवाद आयोजित करा' रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे डॉ. संदीप सांगळे यांचा सत्कार  पुणे : प्रतिनिधी युवा पिढी मराठी साहित वाचनापासून दूर जात असल्याचे निरिक्षणातून दिसून आले आहे. युवा पिढीला मराठी साहित्याकडे आकर्षित करण्याबरोबच उपेक्षित साहित्यिकांच्या साहित्यावर परिसंवाद घडवून आणावा, कर्तृत्ववान साहित्यिकांच्या साहित्यावर प्रकाश टाकावा, शंभर...
Read More...

Advertisement