पर्यटन
राज्य 

मावळ व मुळशी तालुक्यात पाच दिवस पर्यटन बंदी

मावळ व मुळशी तालुक्यात पाच दिवस पर्यटन बंदी पुणे: प्रतिनिधी पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून शहर जलमय झाले आहे. शहराबरोबरच जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून प्रशासनाने मावळ आणि मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळी जाण्यास पाच दिवसांसाठी बंदी केली आहे. ही बंदी...
Read More...
देश-विदेश 

गोव्यात पर्यटनासाठी जाताना घ्यावी लागणार काळजी

गोव्यात पर्यटनासाठी जाताना घ्यावी लागणार काळजी पणजी: प्रतिनिधी पर्यटनासाठी, विशेषत: सरत्या वर्षाला निरोप देताना किंवा नव्या वर्षाचे स्वागत करताना गोव्याला जाण्यास अनेकांची पसंती असते. गोव्यातील समुद्र किनारे हॉटेल्स आणि केसिनो हे जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढीच पुरातन मंदिरे आणि ऐतिहासिक चर्चेसही पर्यटकांचे आकर्षण आहेत. मात्र, मौजमजेचा मूड...
Read More...
राज्य 

'जागतिक दर्जाच्या व्याघ्र प्रकल्प उभारणीसाठी सूक्ष्म नियोजन करावे'

'जागतिक दर्जाच्या व्याघ्र प्रकल्प उभारणीसाठी सूक्ष्म नियोजन करावे' चंद्रपूर: प्रतिनिधी विदर्भ ही वाघांची भूमी आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या भूमीत देश विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे जागतिक दर्जाचे व्याघ्र सफारी प्रकल्प करण्याचा संकल्प असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची मदत घेण्यात येईल. यामुळे पर्यटनाला चालना...
Read More...
राज्य 

'नवेगाव नागझिरा बनेल आकर्षणाचे केंद्र'

'नवेगाव नागझिरा बनेल आकर्षणाचे केंद्र' गोंदिया: प्रतिनिधी   संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणीच्या आगमनामुळे नवेगाव नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, ब्रम्हपुरी...
Read More...
राज्य 

भूतान आणि महाराष्ट्रात पर्यटन सहकार्य वाढावे: वांगचुक नामग्येल

भूतान आणि महाराष्ट्रात पर्यटन सहकार्य वाढावे: वांगचुक नामग्येल मुंबई : प्रतिनिधी   भूतान भारताचा जवळचा शेजारी असून भारताच्या सामाजिक – आर्थिक प्रगतीचा प्रशंसक देश आहे. विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर भूतान भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. भगवान बुद्धांशी संबंधित भारतातील सांस्कृतिक स्थळे भूतानच्या जनतेकरिता आदराची आहेत. भूतान नैसर्गिक सौंदर्याने नटलेला वागचुक...
Read More...
अन्य 

जगाला गवसणी घालण्याचा दोघा भारतीयांचा विक्रम

जगाला गवसणी घालण्याचा दोघा भारतीयांचा विक्रम  भटकंतीची केवळ आवडंच नव्हे तर, वेड असलेल्या दोघा भारतीयांनी कमीतकमी वेळात जगातील सातही खंडांचा प्रवास करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.  या दोघांनी केवळ ७३ तासात हा प्रवास पूर्ण करून जुना विक्रम मोडीत काढला. गिनीज बुकने या विक्रमाची नोंद घेतली आहे. 
Read More...

Advertisement