टीआरपी
देश-विदेश 

देशात मुक्त आणि संतुलीत माध्यमे हवीत: सर्वोच्च न्यायालय

देशात मुक्त आणि संतुलीत माध्यमे हवीत: सर्वोच्च न्यायालय दर्शक संख्येच्या (टीआरपी) स्पर्धेत अनेकदा वृत्तवाहिन्यांकडून द्वेषमूलक प्रचाराला खतपाणी घातले जात असल्याची टिप्पणी करून सर्वोच्च न्यायालयाने त्याबद्दल संताप व्यक्त केला. देशाला मुक्त पण संतुलीत माध्यमांची आवश्यकता व्यक्त करतानाच वृत्तवाहिन्यांचे नियमन करणारी संस्था का अस्तित्वात नाही, असा सवालही न्यायालयाने केला.
Read More...

Advertisement