खुला अभिव्यक्ती मंच
राज्य 

'प्रामाणिक माणसेच बदलू शकतात व्यवस्था'

'प्रामाणिक माणसेच बदलू शकतात व्यवस्था' दिल्ली : प्रतिनिधी  "प्रामाणिक माणसे इतिहास घडवतात. अशा माणसांचा इतिहास लिहल्यास त्यांच्या कार्याला न्याय मिळतो. हीच माणसे व्यवस्था बदलू शकतात. आणि म्हणूनच व्यवस्था बदलासाठी आपल्या चांगुलपणाची जाणीव होणे महत्वाचे असते,"  असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक...
Read More...

Advertisement