Akhil Bharati Sahitya Samelan
देश-विदेश 

Supriya Sule | राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीच  पाहिजे : खा. सुप्रिया सुळे

Supriya Sule | राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीच  पाहिजे : खा. सुप्रिया सुळे दिल्ली :  " राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीच पाहिजे. सशक्त लोकशाही मध्ये मनभेद असता कामा नयेत मात्र मतभेद असलेच पाहिजेत. समाजहिताच्या धोरणासाठी विरोधकांनी टीका केलीच पाहिजे. आणि विरोधकांच्या टीकेवर आत्मचिंतन करून राज्यकर्त्यांनी कार्य प्रक्रिया सुधारली पाहिजे." असे प्रतिपादन यावेळी...
Read More...

Advertisement