नागपूर हिंसा
राज्य 

'वाचाळ मंत्र्याला वेळीच आवर घालणे आवश्यक'

'वाचाळ मंत्र्याला वेळीच आवर घालणे आवश्यक' नागपूर: प्रतिनिधीनागपूरसारख्या शांतताप्रिय आणि सुसंस्कृत भडकलेली हिंसा दुर्दैवी आहे. महायुती सरकारमधील एक वाचाळ मंत्री सातत्याने भडकावणारी व्यक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या वाचाळवीरांना वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार...
Read More...

Advertisement