अर्थसंकल्प
राज्य 

शेतकरी, महिला, युवकांसाठी मोठ्या घोषणांची बरसात

शेतकरी, महिला, युवकांसाठी मोठ्या घोषणांची बरसात मुंबई: प्रतिनिधी  विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. अपेक्षेप्रमाणे या अर्थसंकल्पमध्ये शेतकरी, महिला युवकांसह समाजातील बहुतेक समाजघटकांसाठी योजनांची बरसात करण्यात आली आहे.  'पुंडलिक वरदा हरी...
Read More...
राज्य 

निवडणूक वर्षातील अंतरीम अर्थसंकल्पात घोषणांचा वर्षाव

निवडणूक वर्षातील अंतरीम अर्थसंकल्पात घोषणांचा वर्षाव शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी अशा सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय आणि विकासाची संधी राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक, नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विकास योजनांवर भर...
Read More...
राज्य 

अर्थसंकल्प हे लबाडाघरचे आवताण: अजित पवार

अर्थसंकल्प हे लबाडाघरचे आवताण: अजित पवार शिंदे फडणवीस सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हे लबाडा घरचे आवताण असल्याची टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली. अर्थसंकल्पात देण्यात आलेली आश्वासने हा चुनावी जुमला असल्याचेही ते म्हणाले. 
Read More...
राज्य 

'फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे गाजराचा हलवा'

'फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे गाजराचा हलवा' शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प हा निव्वळ गाजराचा हलवा असल्याची टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. महाविकास आघाडीने मांडलेले अनेक मुद्दे व योजना नाव बदलून या अर्थसंकल्पात घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. 
Read More...
राज्य 

'विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प'

'विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प' गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र गतिमान करणारे आहे. गोरगरीब, शेतकरी, महिला यांना न्याय देताना उद्योग , पायाभूत सुविधांना वेग देणारा हा गेल्या दहा वर्षातील सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले.
Read More...
देश-विदेश 

'ऐतिहासिक' अर्थसंकल्प ठरला गोंधळाचे कारण

'ऐतिहासिक' अर्थसंकल्प ठरला गोंधळाचे कारण राजस्थानच्या विधिमंडळात अशोक गहलोत सरकारचा या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र, हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने 'ऐतिहासिक' ठरला आणि त्याने विरोधी पक्षांच्या हातात आयते कोलीत दिले.
Read More...

Advertisement