भारत राष्ट्र समिती
राज्य 

भारत राष्ट्र समिती प्रदेशाध्यक्षांच्या हाती राष्ट्रवादी घड्याळ

भारत राष्ट्र समिती प्रदेशाध्यक्षांच्या हाती राष्ट्रवादी घड्याळ मुंबई: प्रतिनिधी मागच्या वर्षी पर्यंत महाराष्ट्रात धडाकेने पक्ष विस्तारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारत राष्ट्र समितीच्या प्रयत्नांना तेलंगणातील पराभवानंतर खीळ बसली असून समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांची  किसान सेलच्या राज्य प्रमुख पदी...
Read More...
देश-विदेश 

'मोदी हटाव म्हणणारे विरोधक कटविणे हीच आमची भूमिका'

'मोदी हटाव म्हणणारे विरोधक कटविणे हीच आमची भूमिका' शिर्डी: प्रतिनिधी पाटणा येथे बैठकीत जमलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचे ‘मोदी हटाव’ हे एकमेव धोरण आहे. मात्र, मोदी हटाव म्हणणाऱ्या विरोधकांना कटव हे आमचे धोरण आहे, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर आपल्या खास शैलीत टीका केली....
Read More...
राज्य 

'दंगली टाळण्यासाठी घेतले औरंगजेबाचे दर्शन'

'दंगली टाळण्यासाठी घेतले औरंगजेबाचे दर्शन' मुंबई: प्रतिनिधी धर्मा धर्मात तेढ वाढवण्यासाठी केला जाणारा इतिहासाचा गैरवापर रोखला जावा आणि औरंगजेबाच्या नावाखाली होऊ घातलेल्या दंगली टाळाव्या यासाठीच आपण औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले. सध्याच्या काळात...
Read More...
राज्य 

'चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय नेता व्हायचे म्हणून...'

'चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय नेता व्हायचे म्हणून...' पुणे: प्रतिनिधी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना कदाचित राष्ट्रीय नेता व्हायचे असेल म्हणून त्यांनी आपल्या पक्षाचा देशव्यापी विस्तार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून केली, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राव यांना शालजोडीतून टोला लगावला....
Read More...
राज्य 

'भारत राष्ट्र समिती ठरू शकते सत्ताधाऱ्यांची बी टीम'

'भारत राष्ट्र समिती ठरू शकते सत्ताधाऱ्यांची बी टीम' जळगाव: प्रतिनिधी तेलंगणातील भारत राष्ट्र समिती या पक्षाचे राज्याच्या राजकारणात झालेले आगमन हा सत्ताधाऱ्यांचा डाव असू शकतो. हा पक्ष सत्ताधाऱ्यांची बी टीम असण्याची शक्यता आहे. या पक्षामुळे महाविकास आघाडीला आगामी निवडणुकीत काहीसा धोका पोहोचू शकतो, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
Read More...
राज्य 

'... तर महाराष्ट्र सोडून मध्यप्रदेशात जाऊ'

'... तर महाराष्ट्र सोडून मध्यप्रदेशात जाऊ' नागपूर: प्रतिनिधी देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक संख्येने महाराष्ट्रात होत आहेत. ही बाब लज्जास्पद असून या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवल्या तर आपण पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्रात न थांबता मध्य प्रदेशात जाऊ, अशा शब्दात भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र...
Read More...
राज्य 

'अंतिम निकालापर्यंत औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर नको'

'अंतिम निकालापर्यंत औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर नको' औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावांतराचा शासन निर्णय केवळ शहरांपुरता मर्यादित आहे. त्यामुळे शासकीय कागदपत्रात या दोन्ही जिल्ह्यांचा उल्लेख अंतिम निकालापर्यंत औरंगाबाद आणि उस्मानाबाद असाच केला जावा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत., अशी माहिती ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल  मुसलमिनचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
Read More...
राज्य 

भारत राष्ट्र आघाडी लढविणार महाराष्ट्रातील ग्रामपंचायती

भारत राष्ट्र आघाडी लढविणार महाराष्ट्रातील ग्रामपंचायती तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र आघाडी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका लढविणार असल्याची घोषणा तेलंगणाचे अध्यक्ष आणि आघाडीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी केली आहे. ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवा. राज्य आणि केंद्रातील सरकार आपोआप आपल्या पाठीमागे येईल, अशी रणनीती राव यांनी जाहीर केली. आपल्या पक्षाचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यासाठी राव यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. 
Read More...

Advertisement