राष्ट्रीय राजकारण
राज्य 

भारत राष्ट्र आघाडी लढविणार महाराष्ट्रातील ग्रामपंचायती

भारत राष्ट्र आघाडी लढविणार महाराष्ट्रातील ग्रामपंचायती तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र आघाडी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका लढविणार असल्याची घोषणा तेलंगणाचे अध्यक्ष आणि आघाडीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी केली आहे. ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवा. राज्य आणि केंद्रातील सरकार आपोआप आपल्या पाठीमागे येईल, अशी रणनीती राव यांनी जाहीर केली. आपल्या पक्षाचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यासाठी राव यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. 
Read More...

Advertisement