डॉ. श्रीपाल सबनीस
राज्य 

एकात्मतेसाठी बलिदान देणाऱ्यांप्रती निष्ठा राखणे हेच खरे भारतीयत्व

एकात्मतेसाठी  बलिदान देणाऱ्यांप्रती निष्ठा राखणे हेच खरे भारतीयत्व पुणे : प्रतिनिधी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी या देशाच्या महान नेत्यांनी देशाची एकता, अखंडता व एकात्मतेसाठी बलिदान दिले, अशा बलिदान देणाऱ्या नेत्यांच्या प्रति निष्ठा बाळगणे हे खरे भारतीयत्व आहे, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल...
Read More...
राज्य 

विचारवंत आणि साहित्यिकाच्या दुर्लक्षपणामुळे शेतकऱ्यांची दुर्दशा: श्रीपाल सबनीस 

विचारवंत आणि साहित्यिकाच्या दुर्लक्षपणामुळे शेतकऱ्यांची दुर्दशा: श्रीपाल सबनीस  सोलापूर: प्रतिनिधी भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची संस्कृती ही शेतकऱ्यांपासून सुरू होते. देश समृद्ध करण्यामध्ये शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. साहित्य, संस्कृती याचा पाया हा कृषी संस्कृती मधून सुरू झाला असून या वैभवशाली संस्कृतीचे जनक शेतकरी सध्या आपले जीवन हे...
Read More...
राज्य 

१९ व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस

१९ व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस सोलापूर : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयेजित २४ डिसेंबर २०२३ रोजी सोलापूर येथे होणाऱ्या १९ व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस तर स्वागताध्यपदी सुहास पाटील जामगावकर यांची निवड झाल्याची माहिती साहित्य परिषदचे राष्ट्रीय...
Read More...

Advertisement