संपादकीय

पडदा उघडला, नाट्य सुरू झाले!

राज आणि उद्धव या दोन भावांना एकत्र येण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले परंतु यश आले नाही. हिंदी सक्तीच्या आदेशाने मात्र दोघे एकत्र आल्याचे सांगितले जात आहे. राजकीय अस्तित्त्वासाठी दोघांना एकत्र येण्यावाचून तसा पर्याय राहिलेला नव्हता. आता दोघे एकत्र येत असले, तरी त्यांना मिळणारे यश किती असेल, हे आगामी पाच महिन्यांत स्पष्ट होईल.
संपादकीय 
Read More...

संयमाचे मोल मोठे...

दखल बेदखल / रमेश कुलकर्णी राजकारण खूप विचित्र असते. राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो. आजचा मित्र उद्याचा शत्रू किंवा याउलट आजचा शत्रू उद्याचा मित्र असू शकतो. राजकारणाची आणखी एक बाजू म्हणजे इथे काहीच कायमचे नसते. येथे शत्रू वा...
संपादकीय 
Read More...

न धरावा राग...

दखल बेदखल / रमेश कुलकर्णी    मुख्याध्यापक पित्याने आपल्याच मुलीची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच सांगली जिल्ह्यात घडली. यानिमित्ताने संतापाच्या भरात घडणाऱ्या कृत्यांची उजळणी सुरू झाली आहे. 'संताप' ही अशी पेटती मशाल आहे, जी दुसऱ्याला नव्हे, तर हाती धरणाऱ्यालाच जाळते. रागावलेल्या...
संपादकीय 
Read More...

कर्जावरच श्वास...

भारताबरोबर बरोबरी करण्याचा अट्टहास आणि त्यासाठी खोटयाचा आधार हे पाकिस्तानचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. महागाई आणि दिवाळखोरीने त्रस्त असतानाही त्याला शहाणपण येत नाही आणि आणखी कर्ज घेऊन दहशतवादी पोसण्याचा त्याचा धंदा चालू आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थापाठोपाठ आता आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन पाकिस्तान जगतो आहे.
संपादकीय 
Read More...

रानवाटा झाल्या पोरक्या!

रमेश कुलकर्णी    भारतीय वनसंपदा आणि वन्यजीवनासारखे वैविध्य जगात कुठेच नाही, अशी ठाम भूमिका घेणारे 'पद्मश्री' मारुती चितमपल्ली (Padmashri Maruti Chitampalli) यांना आता कुठे शोधायचे? सरकारी उच्चपदस्थ वन अधिकारी असतानाही त्यांनी जपलेली सहृदयता अलीकडे दुर्मीळ होत चालली आहे. विदर्भाशी त्यांची घट्ट...
संपादकीय 
Read More...

लष्करातील महिलांची वाटचाल!

स्थित्यंतर राही भिडेभारतीय लष्करात महिलांची भूमिका काळानुसार बदलत आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून अलिकडेच १७ महिला कॅडेट्स पदवीधर होणे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. या प्रतिष्ठित अकादमीतून महिलांनी प्रशिक्षण पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. लष्करात स्री पुरूष...
संपादकीय 
Read More...

सतर्कतेची आवश्यकता

‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशात आपण आत्ममग्न आहोत. पाकिस्तानला आपण कसा धडा शिकवला, याचे ढोल वाजवले जात असताना दक्षिण आशियातील काही हालचाली आपली डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला परवडणारे नाही.
संपादकीय 
Read More...

वळणाचे बळी! ..

मुंबई उपनगरीय रेल्वेचे अपघात नवीन नाहीत. हजारो प्रवाशांचा बळी जाऊनही रेल्वे प्रशासनाला शहाणपण सुचत नाही. पूर्वीचेच प्रयोग पुन्हा पुन्हा केले जात आहेत. अपघातासाठी दिली जात असलेली कारणे जशी काही नव्यानेच निर्माण झाली आहेत. अपघात झाल्याशिवाय उपाययोजना करायच्याच नाहीत, ही मानसिकता आणि प्रवाशांच्या मृत्यूशी आपला काहीही संबंध नाही, अशी असंवेदनशील वृत्ती प्रवाशांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे.
संपादकीय 
Read More...

महत्त्वाकांक्षेचा चिराग!

बिहार विधानसभेच्या निवडणुका चार-पाच महिन्यांत होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी व्यूहरचना सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत निवडणुकीपूर्वीच फूट पडली आहे. केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील लोक जनशक्ती पक्षाने विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले आहे. त्यांचा हा निर्णय भाजपच्या सूचनेनुसार घेतला, की त्यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे, हे कळण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल.
संपादकीय 
Read More...

अमेरिकेतील जंग!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती तसेच ट्रम्प यांचे एकेकाळचे जीवलग मित्र एलन मस्क यांच्यातील मैत्रीने आता शत्रुत्वाचे रुप घेतले आहे. त्यांच्यात पराकोटीचा दुरावा निर्माण झाला असून एकमेकांच्या साम्राज्याला ते आव्हान द्यायला निघाले आहेत. ट्रम्प यांचा एककल्ली आणि एकाधिकारशाहीचा कारभार पाहता मस्क यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, तर मस्क हे ट्रम्प यांचे किती राजकीय नुकसान करतात, हे पाहावे लागेल.
संपादकीय 
Read More...

विकासाला हवा मानवी चेहरा

स्थित्यंतर / राही भिडेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सरकारने आपली पाठ थोपटून घेतली नाही तरच नवल. देशभर कार्यक्रम आणि संकल्प सिद्धी यात्रा सुरू झाल्या आहेत. मोदी यांच्या काळात देश कसा बदलला, भारताचे...
संपादकीय 
Read More...

बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी "हरिभाऊ तोरणे"

तोरणे, हरी भाऊ : (१७ जुलै १८९२ – १७ जुलै १९६९). महाराष्ट्रातील प्रसिद्ध सत्यशोधक जलसाकार, भीमभूपाळीकार, परिवर्तनवादी लेखक. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्ती चळवळीत त्यांनी प्रत्यक्ष सक्रीय कार्य केलेले आहे. तोरणेमास्तर अथवा...
संपादकीय 
Read More...