India
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'आधार प्रमाणीकरणातील अडचणींवर उपाययोजना कराव्यात'
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली : प्रतिनिधी
नागरिकांना आधार प्रमाणीकरणात येणाऱ्या अडचणींबाबत लोकसभेत बुधवारी खासदार डॉ. मेधा विष्णम कुलकर्णी यांनी सरकारचे लक्ष वेधले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी व ग्रामीण भागातील मजुरांना या समस्यांचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. 'आधार...
Read More...
'मोदी यांना निवृत्त करून गडकरी यांना पंतप्रधानपद द्या'
Published On
By Shrikant Tilak
यवतमाळ: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकारणातील वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने त्यांना निवृत्त करावे आणि कार्यक्षम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधानपद देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांसाठी दीर्घकाळ कार्य करणारे किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्याकडे...
Read More...
राहुल गांधी यांच्या जीविताला धोका असल्याबाबतचा अर्ज वकिलांकडून मागे
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या जीवाला विरोधी विचारसरणीच्या लोकांकडून धोका होण्याची शक्यता वर्तवणारा पुणे न्यायालयात दाखल केलेला अर्ज गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी मागे घेतला आहे.
सात्यकी सावरकर हे महात्मा गांधी खून खटल्यातील मुख्य...
Read More...
विरोधी विचारसरणीच्या लोकांकडून राहुल गांधी यांच्या जीवाला धोका
Published On
By Shrikant Tilak
पुणे : प्रतिनिधी
विनायक सावरकर यांच्या असंवैधानिक विचारसरणीने प्रेरित आणि नथुराम व गोपाळ गोडसे यांच्या धोकादायक मानसिकतेसारखी मानसिकता असलेले काही लोक राहुल गांधी यांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात, अशी भीती अॅड. पवार राहुल गांधी यांच्या वतीने पुण्यातील न्यायालयात दाखल...
Read More...
'चीन, रशिया प्रमाणे नको त्या नेत्यांना गायब करता का?'
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
देशाच्या उपराष्ट्रपतींचे बेपत्ता होणे हे कोणत्याही लोकशाही देशाच्या प्रतिमेला शोभणारे नाही, अशी टीका करतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, चीन आणि रशिया प्रमाणे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत भारतात सुरू केली आहे काय,...
Read More...
'देशाला सक्षम पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची आवश्यकता'
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
विद्यमान केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून देशाला सक्षम पंतप्रधान, गृहमंत्री यांची आवश्यकता आहे. मोदी आणि शहा देशाच्या हितापेक्षा इतर पक्षात फोडाफोडी करून भारतीय जनता पक्षाचे हित साधण्यात मग्न...
Read More...
सर्व विमानतळांना अतिदक्षतेचा आदेश
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटीने देशभरातील विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याबरोबरच प्रवासी, त्यांच्याकडील सामान व कर्मचाऱ्यांची देखील कडक तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दहशतवादी कारवाया...
Read More...
'गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कोर्ट मार्शल करा'
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
पठाणकोटपासून पहेलगामपर्यंत सर्व लष्करी कारवायांमध्ये राजकारण करणाऱ्या, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन गंगा, ऑपरेशन महादेव, असे करीत लष्करी कारवायांना हिंदुत्वाशी, धर्माशी जोडणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कोर्ट मार्शल करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली....
Read More...
मराठी रणरागिणींसमोर खासदार दुबे यांनी जोडले हात
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
मराठी माणसाला 'पटक पटक के' मरण्याची वल्गना करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांना तीन मराठी रणरागिनींनी चांगलाच धडा शिकवला. त्यांच्यापुढे हात जोडत, तुम्ही माझ्या बहिणी आहात, असे म्हणत दुबे यांनी काढता पाय घेतला.
संसदेचे पावसाळी...
Read More...
'भारत आणि चीन संबंधात तिसऱ्याची मध्यस्थी नको'
Published On
By Shrikant Tilak
बीजिंग: वृत्तसंस्था
भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंधात कोणत्याही त्रयस्थ देशाची मध्यस्थी नको असल्याचे भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मत्री वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केले आहे दोन देशातील संबंधात शांत आणि स्थिर सीमेची भूमिका महत्त्वाची असल्याचेही...
Read More...
देशभर शिकवला जाणार छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आतापर्यंत केवळ मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकविला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आता देशभरातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे. परिषदेने पाठ्यपुस्तकांमध्ये मोठे फेरबदल केले असून मराठ्यांच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे.
एनसीईआरटीने...
Read More...
ऍड. उज्ज्वल निकम झाले राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त खासदार
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
नामांकित कायदेतज्ञ ऍड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून निवड केली आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हाती लागलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला फाशीपर्यंत पोहोचविणाऱ्या ऍड. निकम यांनी अनेक गुंतागुंतीच्या खटल्यात विशेष...
Read More...