राज्य

'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  वडगाव मावळ/प्रतिनिधी   यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पातील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस                          
राज्य 
Read More...

पथनाट्य सादर करत केली स्वच्छताविषयक जनजागृती

पिंपरी : प्रतिनिधी  मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले जातात. पण पहिल्यांदाच चित्रपटाच्या टीमकडून संबंधित चित्रपट ज्या विषयावर भाष्य करणारा आहे, त्यावर थेट जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात येत आहे. निमित्त आहे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अवकारीका’ या चित्रपटाचे....
राज्य 
Read More...

स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ पत्रकारांनी जागविल्या जुन्या आठवणी

पुणे: प्रतिनिधी  पुण्यातील कोहिनूर मंगल कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांच्या स्नेहमेळाव्यात जुन्या पिढीतील निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकारितेच्या काळातील आठवणींना उजाळा देत  वृत्तपत्र क्षेत्रातील जुने संदर्भ, महत्त्वाच्या घटना आणि अनेक सामाजिक घडामोडींच्या आठवणी जागविल्या. पुण्यातील माध्यम समन्वयक...
राज्य 
Read More...

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी तंत्रज्ञानांची मदत

मुंबई: प्रतिनिधी  सध्याच्या काळात प्राण्यांची संख्या वाढल्याने ते मानवी वस्त्यांजवळ येत असल्याने मानव वन्यजीव संघर्षाचे प्रमाण वाढले आहे. यात जीवितहानी टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.  ताडोबापासून नवेगाव बांधपर्यंत सर्व वनक्षेत्रांमध्ये...
राज्य 
Read More...

शिरसाट राऊत यांच्यावर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अत्यंत खालच्या पातळीवर उतरून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. त्याबद्दल राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  आपल्यासह खासदार श्रीकांत...
राज्य 
Read More...

या वर्षी ढोल ताशा वादकांवर कायदेशीर कारवाई नाही

पुणे: प्रतिनिधी  शहरातील 27 हजाराहून अधिक ढोल ताशा वादक ही सांस्कृतिक शक्ती असून तिचा उत्सव काळात विधायक वापर करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात ढोल ताशा पथकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही पोलीस सह आयुक्त...
राज्य 
Read More...

जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शशिकांत शिंदे हे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. शिंदे दि. १५ जुलै रोजी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतील,...
राज्य 
Read More...

'आनंद साजरा करतानाच जबाबदारीचे भान ठेवा'

मुंबई: प्रतिनिधी जागतिक वारसा यादीत सहभागी झालेल्या स्थळांच्या देखभालीबाबत काटेकोर निकषांचे पालन करावे लागते. अन्यथा अशी स्थळे जागतिक वारसा यादीतून वगळली देखील जातात. जगात अशी दोन उदाहरणे आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याचा...
राज्य 
Read More...

'ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी...'

मुंबई: प्रतिनिधी कोणाचे आणि काय ऐकले नाही म्हणून आपल्यावर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली हे जगजाहीर आहे. किडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी आहेत. आदेशानुसारच त्यांनी कारवाई केली आणि आता आरोपपत्र दाखल केले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित...
राज्य 
Read More...

शिरसाट आणि गायकवाड यांचे शिंदे यांनी टोचले कान

मुंबई: प्रतिनिधी  आमदार आणि मंत्र्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा डागाळत असून यापुढे कोणाचेही बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांना तंबी दिली आहे. आमदार संजय गायकवाड...
राज्य 
Read More...

शिवछत्रपतींचे बारा किल्ले जागतिक वारसा यादीत

मुंबई: प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली असून यासाठी प्रयत्न करणाऱ्या सात जणांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. हिंदवी स्वराज्याची...
राज्य 
Read More...

इसिसच्या संशयित दहशतवाद्याला अटक

पुणे: प्रतिनिधी पुणे, मुंबईसह देशभरात घातपाती कारवाया घडविण्याच्या प्रकरणात फरारी असलेल्या ‘इस्लामिक स्टेट’च्या (इसिस) दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) लखनौतून अटक केली. त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.   रिजवान अली उर्फ सामी अली उर्फ अबूल सलीना उर्फ पोलिसांनी...
राज्य 
Read More...