राज्य
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास अखेर मंजुरी
Published On
By Satish Gade
वडगाव मावळ /प्रतिनिधी
वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास अखेर मंजुरी मिळाली असून या निर्णयामुळे वकिलांमध्ये व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घकाळापासून न्यायालयाच्या सोयीसुविधा वाढवण्याची मागणी होत होती. न्यायप्रक्रिया अधिक वेगवान व परिणामकारक करण्यासाठी तसेच वकिलांना, न्यायप्रेमी नागरिकांना...
Read More...
माझ्या नादी लागलं तर नांगराचा फाळ...
Published On
By Shrikant Tilak
सांगोला: प्रतिनिधी
धमक्या देणाऱ्या गोरक्षकांन खडे बोल सुनावताना, माझ्या नादाला लागलात तर मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. नांगराचा फाळ तुमच्या..., असे बोलून आमदार व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. शेतकरी कधीही देशी गाय कसायाला देत नाही, हेही त्यांनी ठासून...
Read More...
विजेवर चालणाऱ्या वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
विजेवर चालणाऱ्या चार चाकी वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी करण्यात आली असून लवकरच पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरही विजेवर चालणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे.
एप्रिल महिन्यात सरकारने वाहतुकीमुळे होणारे कर्ब उत्सर्जन, प्रदूषित आणि हरित गृह...
Read More...
कुटुंबाला हातभार लावणाऱ्या मातांच्या मुलांचे सरकार करणार संगोपन
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
नोकरदार मातांच्या मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तरित्या स्वीकारली असून त्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाळणाघर योजना सुरू करण्यात येत आहे.
या योजनेत राज्याचा ६० तर केंद्राचा ४० टक्के सहभाग असणार...
Read More...
बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
बालगंधर्व परिवार ट्रस्ट, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने पाककला स्पर्धा आणि सभासदांना अपघाती विमा पॉलिसी वाटप कार्यक्रम पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र,पुणे येथे संपन्न झाला.
यावेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट निर्माते अमित पोतदार, पाककला स्पर्धेचे परीक्षक किशोर...
Read More...
नव्या वर्षाच्या सुरुवातीला महापालिकांना मिळणार नवे सदस्य
Published On
By Shrikant Tilak
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी प्रभागाचा आराखडा राज्य शासनाने निवडणूक आयोगाला सादर केला असून वर्ष अखेरीस मतदान होऊन नव्या वर्षात महापालिकांना नवे नगरसेवक आणि महापौर मिळणार आहेत.
विविध महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या प्रारूप प्रभाग आराखड्यांना मान्यता देऊन नगररचना विभागाने...
Read More...
'वाहतुकीची परिस्थिती दाखवा, देशाचे भवितव्य सांगतो'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
तुमच्या देशातील लहान मुलांच्या तोंडावर कोणती गाणी आहेत यावरून मी तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो, या एका स्कॉटिश सैनिकाच्या विधानानुसार, तुमच्या देशातील वाहतुकीची परिस्थिती दाखवा, तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो, असे उद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काढले....
Read More...
'ठाकरे ब्रँड कोमात; देवाभाऊ जोमात'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
बेस्ट कामगार सहकारी पतसंस्था निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा सपशेल पाडाव झाल्यानंतर भाजपने शहरभर, विशेषतः खुद्द शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरे यांना डिवचणारे फलक लावले आहेत. त्यामुळे आता ठाकरे बंधू आणि भाजप यांच्यात वाग्युद्ध भडकण्याची चिन्ह आहेत.
या फलकावर मुख्यमंत्री...
Read More...
एकात्मतेसाठी बलिदान देणाऱ्यांप्रती निष्ठा राखणे हेच खरे भारतीयत्व
Published On
By Shrikant Tilak
पुणे : प्रतिनिधी
महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी या देशाच्या महान नेत्यांनी देशाची एकता, अखंडता व एकात्मतेसाठी बलिदान दिले, अशा बलिदान देणाऱ्या नेत्यांच्या प्रति निष्ठा बाळगणे हे खरे भारतीयत्व आहे, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल...
Read More...
'... आणि जनता घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार'
Published On
By Shrikant Tilak
कल्याण: प्रतिनिधी
काम करणाऱ्यांना पुढे पाठवणार आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार, हे आता जनतेने ठरवले आहे. बेस्ट पतपेढीची निवडणूक मतपत्रिकेवर झाली. आता त्याबद्दल काय बोलणार? यांनी निवडणूक जिंकली तर मतदान यंत्र चांगले. निवडणूक हरली तर मतदान यंत्र वाईट. हे यापुढे...
Read More...
'... तर कितीही जण एकत्र आले तरी भोपळे मिळणार'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
कोणी कितीही जण एकत्र आले पण त्यांनी कामगारांचे, जनतेचे हित विचारात घेतले नाही तर त्यांना असेच भोपळे मिळत राहणार, अशा शब्दात बेस्ट कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक जिंकणाऱ्या कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी ही निवडणूक एकत्रित लढवणाऱ्या शिवसेना...
Read More...
‘द गोल्ड रश’ला पुणे व लातूर येथे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
जगविख्यात चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक चार्ली चॅप्लिन यांच्या ‘द गोल्ड रश’ या चित्रपटाच्या शताब्दीनिमित्त दाखवण्यात आलेल्या या चित्रपटास पुणे आणि लातूर येथे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पुणे फिल्म फाऊंडेशन आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) यांच्या संयुक्त विद्यमाने...
Read More...