शेतकऱ्यांच्या समस्या
राज्य 

'... तरच भारत कृषिप्रधान देश म्हणून शोभून दिसेल'

'... तरच भारत कृषिप्रधान देश म्हणून शोभून दिसेल' अहमदनगर: प्रतिनिधी शेतीतील उत्पादनांना योग्य भाव मिळाला, शेतकरी सुखा समाधानाने जगू शकला तरच भारत कृषीप्रधान देश म्हणून शोभून दिसेल, असे प्रतिपादन करतानाच ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना केले आहे.  शेतकरी हा या देशातील...
Read More...
राज्य 

राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीने चर्चांना उधाण

राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीने चर्चांना उधाण एकीकडे मालेगावच्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिंदे फडणवीस सरकारवर आगपाखड करत असताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही भेट राजकीय स्वरूपाची नव्हती तर केवळ सदिच्छा भेट होती असा खुलासा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.
Read More...

Advertisement