maharashtra rains
राज्य  मुंबई 

अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले,पंचनाम्याचे सोपस्कर कशाला ? हेक्टरी ५० हजारांची मदत तातडीने करा - बाळासाहेब थोरात

अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले,पंचनाम्याचे सोपस्कर कशाला ? हेक्टरी ५० हजारांची मदत तातडीने करा - बाळासाहेब थोरात शेतकरी कर्जमाफीचा भाजपा युती सरकारला विसर, केवळ कोरड्या घोषणा नको, कर्जमाफी जाहीर करा.   कृषीमंत्र्यांनी संवेदनशिलपणे बोलावे, जनतेला दुखावणारी वक्तव्ये करू नये, कृषी मंत्रालय ओसाड गावची पाटीलकी तर बागायती विभाग कोणता ? आ. सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना खूप काही दिले, त्यांना खूप शिकायचे आहे, त्यांनी आत्मचिंतन करावे.
Read More...

Advertisement