आळंदी
राज्य 

'कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना नाहीच'

'कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना नाहीच' पुणे: प्रतिनिधी  कोणत्याही परिस्थितीत वारकरी संप्रदायाचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीत कत्तलखाना होऊ देणार नाही. आळंदीमध्ये कत्तलखान्यासाठी असलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश आपण स्वतः दिले आहेत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  आळंदीच्या विकास आराखड्यात कत्तल...
Read More...
अन्य 

देशात सुराज्य निर्माण करण्याची शक्ती मिळो: डॉ. नीलम गोऱ्हे

देशात सुराज्य निर्माण करण्याची शक्ती मिळो: डॉ. नीलम गोऱ्हे पुणे: प्रतिनिधी   रामाची दीपावली सर्व घरांमध्ये साजरी झाली आहे. यातून लोकांची भक्ती, श्रद्धा आणि आस्था दिसत आहे. जगातील, भारतातील ज्या वाईट शक्ती आहेत त्यांचा विनाश व्हावा आणि देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे सुराज्य निर्माण करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील...
Read More...

Advertisement