पंचनामे
राज्य 

अतिवृष्टीमुळे तब्बल दहा लाख एकर जमीन पाण्याखाली

अतिवृष्टीमुळे तब्बल दहा लाख एकर जमीन पाण्याखाली मुंबई: प्रतिनिधी  राज्यभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल दहा लाख एकर जमीन पाण्याखाली गेली असून नुकसानीचे पंचनामे त्वरित सुरू करण्यात येणार आहेत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.  राज्याच्या बहुतेक भागात अतिवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी जीवित हानी...
Read More...
राज्य 

अवकाळीच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

अवकाळीच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
Read More...

Advertisement