राजकारण
राज्य 

'मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण आता संपले'

'मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण आता संपले' मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या बद्दल राज्यभरात तीव्र संताप व्यक्त झाला आणि मुंडे यांचा जनमताच्या रेट्याने राजीनामा घेण्यात आला. आता पूर्ण मुंडे कुटुंबाचे दहशतीचे राजकारण संपल्याचे चित्र आहे,...
Read More...
राज्य 

'राजकीय व्यक्तीची न्यायाधीशपदी निवड हा संविधानाला हरताळ'

'राजकीय व्यक्तीची न्यायाधीशपदी निवड हा संविधानाला हरताळ' मुंबई: प्रतिनिधी सत्तेचे केंद्रीकरण होऊ नये यासाठी संविधानात सत्तेच्या विकेंद्रीकरणाची तरतूद करण्यात आली आहे. राजकीय व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे हे विकेंद्रीकरणाच्या तत्त्वाशी विसंगत असल्यामुळे संविधानाला हरताळ फासणारे आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी...
Read More...
राज्य 

'... हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल'

'... हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल' मुंबई: प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल आहेत. उत्तर पेशवाईच्या काळात जसा कारभार सुरू होता तसा कारभार राज्यात सुरू आहे. सर्वत्र लूटमार होत आहे. अनागोंदी माजली आहे. मात्र, घाशीराम कोतवालाचे पुढे...
Read More...
देश-विदेश 

'तळागाळातील कार्यकर्ता आणि संघ स्वयंसेवक हीच माझी ओळख'

'तळागाळातील कार्यकर्ता आणि संघ स्वयंसेवक हीच माझी ओळख' नवी दिल्ली: प्रतिनिधी   मी पंतप्रधान पदाचा दावेदार कधीही नव्हतो. तळागाळातील कार्यकर्ता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक हीच माझी खरी ओळख आहे, असे केंद्रीय दळणवळण व महामार्ग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. गडकरी यांची कार्यक्षमता, जनसंपर्क,...
Read More...
राज्य 

'राजकारणातील सुसंस्कृतपणा यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शिकावा'

'राजकारणातील सुसंस्कृतपणा यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शिकावा' कराड: प्रतिनिधी सध्याच्या राजकारणात वाचाळवीरांची संख्या वाढली असून सुसंस्कृतपणा लोप पावत चालला आहे. राजकारणात सुसंस्कृतपणा कसा टिकून ठेवावा आणि जनतेसाठी कशा पद्धतीने काम करीत राहावे, याची शिकवण सध्याच्या नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्रातून घेणे आवश्यक आहे, असे सांगत मुख्यमंत्री अजित...
Read More...
राज्य 

'सरकारकडे काही मागण्यापेक्षा कोणाचे सरकार आणायचे हे ठरवा'

'सरकारकडे काही मागण्यापेक्षा कोणाचे सरकार आणायचे हे ठरवा' नाशिक: प्रतिनिधी   शेतकऱ्यांनी सरकारकडे काही मागत बसण्यापेक्षा कोणाचे सरकार सत्तेवर आणायचे ते ठरवावे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी काम करणारे समाजसेवक नाना पाटेकर यांनी शेतकरी वर्गाला केले आहे.   येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी    मी...
Read More...
राज्य 

...तर त्यांचा राजकीय आयुष्यातील कार्यक्रमच आटोपला म्हणून समजा

...तर त्यांचा राजकीय आयुष्यातील कार्यक्रमच आटोपला म्हणून समजा पुणे: प्रतिनिधी  मराठा समाज आता पूर्णपणे एकवटला असून हे आंदोलन थोपविण्याची किंवा त्याला विघातक वळण लावण्याची चूक सरकारने करू नये. अन्यथा त्यांच्या आयुष्यातील राजकीय कार्यक्रम आटोपला म्हणून समजा, असा सज्जड इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला...
Read More...
राज्य 

मनोज जरांगे पाटील लढविणार लोकसभेची निवडणूक?

मनोज जरांगे पाटील लढविणार लोकसभेची निवडणूक? मुंबई: प्रतिनिधी गरीब मराठा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष राजकारणात उतरून लोकसभेची निवडणूक लढवावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देऊन जरांगे पाटील निवडणुकीच्या...
Read More...
देश-विदेश 

हुकूमशाही विरोधात दीर्घकालीन वैचारिक, सांस्कृतिक युद्ध जिंकावे लागेल : योगेंद्र यादव

हुकूमशाही विरोधात दीर्घकालीन वैचारिक, सांस्कृतिक युद्ध जिंकावे लागेल : योगेंद्र यादव पुणे : प्रतिनिधी 'जर्मनीत, युरोपात अपयशी ठरलेले हुकूमशाहीचे मॉडेल भारतावर लादण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचा विरोध करण्यासाठी वैचारिक, सांस्कृतिक युद्ध जिंकावे लागेल. राजकारण हे या युद्धातील अवजार आहे. ते टाळता येणार नाही.  काही वेळा आपण असमर्थ ठरलो आहोत. आपण काही...
Read More...
देश-विदेश 

'मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण केवळ रामभक्तांनाच'

'मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण केवळ रामभक्तांनाच' लखनऊ: वृत्तसंस्था अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण केवळ रामभक्तांनाच पाठविण्यात आले आहे, असा दावा करीत मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.  आपल्याला रामा मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण...
Read More...
देश-विदेश 

कर्नाटकात रंगले दुधाचे राजकारण

कर्नाटकात रंगले दुधाचे राजकारण राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात दुधाचे राजकारण चांगलेच रंगले आहे. दक्षिणेतील राज्यांमध्ये अमूलच्या दुग्धोत्पादनांना प्रोत्साहन देऊन सत्ताधारी भारतीय जनता पक्ष स्थानिक नंदिनी या दुग्धोत्पादक कंपनीचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि जनता दल यांच्याकडून केला जात आहे. 
Read More...
राज्य 

'महिलांनी मोठ्या प्रमाणावर राजकारणात यावे'

'महिलांनी मोठ्या प्रमाणावर राजकारणात यावे' परंपरेच्या चौकटी मोडून सर्व क्षेत्रात चौफेर कामगिरी बजावणारे कर्तृत्ववान महिलांनी राजकारणात यावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. मनसे महिलांना राजकीय संधी देण्यास उत्सुक आहे, असेही त्यांनी सांगितले. 
Read More...

Advertisement