सदाभाऊ खोत
राज्य 

'गोवंश हत्या बंदी कायदा ठरला गोपालक हत्या कायदा'

'गोवंश हत्या बंदी कायदा ठरला गोपालक हत्या कायदा' सांगली: प्रतिनिधी  गोवंश रक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेला गोवंश हत्या बंदी कायदा हा कथित गोरक्षकांच्या मुजोरीमुळे गोपालक हत्या कायदा बनला आहे, अशा शब्दात माजी मंत्री आणि शेतकरी चळवळीचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.  सध्याच्या काळात...
Read More...
राज्य 

'नेहरूंनी केला महात्मा गांधींच्या विचारांचा खून'

'नेहरूंनी केला महात्मा गांधींच्या विचारांचा खून' आपल्या देशामध्ये इंडिया आणि भारत दोन प्रकारचे देश आहेत. यामध्ये भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी हे कायम खेड्यांकडे चला, असा विचार मांडत होते. परंतु पंडित नेहरू यांनी या विचारांचा खून केला. युरोप आणि अमेरिकेच्या विचारांनी प्रभावित  झालेल्या पंडित नेहरूंनी खेड्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खेडी भकास झाली आणि शेतकरी उध्वस्त झाला. महात्मा गांधी यांचा खून माथेफिरु नथुराम गोडसे यांनी केला ही बाब निषेधार्ह आहेच. परंतु महात्मा गांधी यांच्या विचारांचा खून पंडित नेहरु यांनी केला हे मान्यच करावे लागेल, अशी टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.
Read More...

Advertisement