बेस्ट भूखंड
राज्य 

'अमराठी बिल्डरांना विकून टाकली मुंबई'

'अमराठी बिल्डरांना विकून टाकली मुंबई' मुंबई: प्रतिनिधी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण मुंबई अमराठी बांधकाम व्यावसायिकांना विकली असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. बेस्टच्या जागांवर सरकारचा डोळा असून त्यादेखील आपल्या मर्जीतील बिल्डरांच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव असल्याचेही राऊत म्हणाले.  बेस्ट...
Read More...

Advertisement