Bihar Elections
संपादकीय 

महत्त्वाकांक्षेचा चिराग!

महत्त्वाकांक्षेचा चिराग! बिहार विधानसभेच्या निवडणुका चार-पाच महिन्यांत होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी व्यूहरचना सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत निवडणुकीपूर्वीच फूट पडली आहे. केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील लोक जनशक्ती पक्षाने विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले आहे. त्यांचा हा निर्णय भाजपच्या सूचनेनुसार घेतला, की त्यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे, हे कळण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल.
Read More...

Advertisement