बिहार
देश-विदेश 

महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी होणार नव्या पक्षाची स्थापना

महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी होणार नव्या पक्षाची स्थापना पटना: वृत्तसंस्था  महात्मा गांधी यांच्या 155 व्या जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी आपल्या जनसुराज चळवळीचे रूपांतर राजकीय पक्षात करणार असल्याची घोषणा निवडणूक रणनीती कार प्रशांत किशोर यांनी केली आहे. बिहार राज्यात परिवर्तन घडविणे, हे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले....
Read More...
देश-विदेश 

चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांना हवेत 50 हजार कोटी

चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांना हवेत 50 हजार कोटी नवी दिल्ली: प्रतिनिधी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारला बहुमतासाठी टेकू देणाऱ्या संयुक्त जनता दल आणि तेलगू देशम या पक्षांचे नेते नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारकडे 50 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे....
Read More...

Advertisement