शेतकऱ्यांचे प्रश्न
राज्य 

'शेतकऱ्यांसाठी आर्थिक राजधानी एक दिवस बंद व्हावी'

'शेतकऱ्यांसाठी आर्थिक राजधानी एक दिवस बंद व्हावी' मुंबई: प्रतिनिधी  अनेकदा अनेक कारणांसाठी मुंबई बंद झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यासाठी एक दिवस तरी देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई बंद व्हावी, असे आवाहन प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे...
Read More...

Advertisement