India
संपादकीय 

जवाहरलाल नेहरू: सुरुवातीला त्यांना मिळणे हे भारताचे भाग्य आहे!

जवाहरलाल नेहरू: सुरुवातीला त्यांना मिळणे हे भारताचे भाग्य आहे! मोहन गुरुस्वामी जवाहरलाल नेहरूंचे २७ मे १९६४ रोजी एकसष्ट वर्षांपूर्वी निधन झाले. ते चौहत्तर वर्षांचे होते. त्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता त्यांना पक्षाघात झाला आणि जवळजवळ लगेचच ते बेशुद्ध पडले. ते शुद्धीवर न येताच निधन पावले आणि त्यांच्या घरातील एका...
Read More...
संपादकीय 

चारसो पार, नही यार!

चारसो पार, नही यार! संसदीय लोकशाही पद्धतीत सत्ताधारी पक्ष आणि तितकाच प्रबळ विरोधी पक्ष हवा असतो. तसे झाले नाही, तर सत्ताधारी पक्षाची एकाधिकारशाही सुरू होते आणि नंतर तो हुकूमशाहीकडे वाटचाल करू लागतो. भाजपने यापूर्वी काँग्रेसमुक्त भारत आणि नंतर विरोधी पक्षमुक्त भारत अशी घोषणा दिली...
Read More...
संपादकीय 

Ram Mandir In Ayodhya | अयोध्येचा राम भाजप विरोधकांना कसा पावेल?

Ram Mandir In Ayodhya | अयोध्येचा राम भाजप विरोधकांना कसा पावेल? दिवाकर शेजवळयंदाचे वर्ष लोकसभा निवडणुकीचे आहे. त्यादृष्टीने भाजप- एन डी ए आणि काँग्रेस- इंडिया आघाडी या दोन्ही फ्रंटची पूर्वतयारी आणि  मोर्चेबांधणी वेगात सुरू झाली आहे. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'यात्रे' चा दुसरा अध्याय समाविष्ट आहे. त्या यात्रेच्या...
Read More...
देश-विदेश 

नामिबियातील चित्ते भारतात येण्यास सज्ज

नामिबियातील चित्ते भारतात येण्यास सज्ज नवी दिल्ली: आफ्रिका खंडातील नामिबियामधून भारतात येण्यासाठी ३ नर आणि ४ मादी चित्ते सज्ज झाले आहेत. भारतीय वेळेप्रमाणे उद्या सकाळी विशेष विमानाने ते भारतात आगमन करण्यासाठी उड्डाण करणार आहेत. प्रस्थानापूर्वी त्यांची काटेकोर वैद्यकीय चाचणी करून त्यांना आवश्यक लसी देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या शरीरात सॅटेलाईट कॉलर्सही बसविण्यात आल्या आहेत. एकेकाळी भारतात विपुल संख्येने असलेला चित्ता […]
Read More...

Advertisement