जनसुराज अभियान
देश-विदेश 

महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी होणार नव्या पक्षाची स्थापना

महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी होणार नव्या पक्षाची स्थापना पटना: वृत्तसंस्था  महात्मा गांधी यांच्या 155 व्या जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी आपल्या जनसुराज चळवळीचे रूपांतर राजकीय पक्षात करणार असल्याची घोषणा निवडणूक रणनीती कार प्रशांत किशोर यांनी केली आहे. बिहार राज्यात परिवर्तन घडविणे, हे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले....
Read More...

Advertisement