खानदेश

'सत्तेत असलो तरच निर्णय घेणे, धोरण राबविणे शक्य'

'सत्तेत असलो तरच निर्णय घेणे, धोरण राबविणे शक्य' जळगाव: प्रतिनिधी  आपण सत्तेत असलो तरच निर्णय घेणे शक्य होते. धोरणे निश्चित करून ती अमलात आणता येतात, असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यात बोलताना काढले. या मेळाव्यात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह खानदेशातील हजारो...
Read More...

Advertisement