मिठी नदी
राज्य 

'... तर किती तरी लोकांचा होईल मोरया'

'... तर किती तरी लोकांचा होईल मोरया' मुंबई: प्रतिनिधी  मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामातील भ्रष्टाचाराबाबत अभिनेता दिनो मारियो यांनी तोंड उघडले तर किती तरी लोकांचा मोरया होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. भ्रष्टाचाराचा आरोप करण्यापूर्वी विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे, असेही त्यांनी सुनावले.  मिठी नदीतील...
Read More...

Advertisement