न्या भूषण गवई
राज्य 

न्या. भूषण गवई सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय

न्या. भूषण गवई सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची नियुक्ती होणे म्हणजे भारतीय लोकशाहीतील सामाजिक समतेचा आणि सर्वसमावेशकतेचा विजय आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज राज्य विधिमंडळातर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सत्कार करण्यात आला त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत...
Read More...

Advertisement