पॅकेज
राज्य 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1339 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1339 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर मुंबई: प्रतिनिधी  जून महिन्यापासून आपर्यंत राज्यात सर्वत्र अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 139 कोटी 49 लाख 25 हजार रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मदत व पुनर्वसन विभागाने या संबंधीचा शासन...
Read More...

Advertisement