रायगड जिल्हा भूमिपुत्र
राज्य 

'हिंदीसक्तीचा आग्रह धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भूमिपुत्रांचा मात्र विसर'

'हिंदीसक्तीचा आग्रह  धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भूमिपुत्रांचा मात्र विसर' नवी मुंबई: प्रतिनिधी  लहान मुलांवर हिंदी शिकण्याची सक्ती लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपुत्रांच्या हिताचा मात्र विसर पडला आहे. त्यामुळे रायगड मधील भूमिपुत्रांनी स्वतःच्या हितासाठी स्वतःच जागरूक राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज...
Read More...

Advertisement