वादळी पाऊस
राज्य 

वादळी पावसामुळे शेकडो बोटी धक्क्यावर

वादळी पावसामुळे शेकडो बोटी धक्क्यावर रत्नागिरी: प्रतिनिधी  शुक्रवारपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील विविध बंदरांमध्ये खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या तब्बल अडीचशे बोटी धक्क्यावर लागल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.  शुक्रवारपासून राज्यात, विशेषतः किनारपट्टीच्या भागात...
Read More...

Advertisement