काँग्रेस
राज्य 

जनसुरक्षा विधेयकाबाबत काँग्रेसचा बैल गेला आणि झोपा केला

जनसुरक्षा विधेयकाबाबत काँग्रेसचा बैल गेला आणि झोपा केला मुंबई: प्रतिनिधी जनसुरक्षा विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू असताना अनुपस्थित राहिलेले काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना पक्षश्रेष्ठींनी 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. हे विधेयक विधानसभेत मांडले जात असताना त्यावर कोणती भूमिका घ्यायची हे काँग्रेसच्या सदस्यांना सांगण्यात आले नाही. त्याबद्दलची माहिती विधेयक...
Read More...
राज्य 

'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन'

'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन' पुणे: प्रतिनिधी एकीकडे वायुसेना प्रमुखांच्या’ वक्तव्यातून संरक्षण खात्याचे वास्तव समोर आल्याने सत्ता पक्षाची पोलखोल झाली आहे. राहुल गांधी यांचे देशाप्रती काळजी दर्शवणारे प्रश्न योग्यच असल्याचे सिद्ध झाले असल्याने त्यांची  भूमिका जागरुक व समंजस विरोधी पक्ष नेत्याची असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत...
Read More...
देश-विदेश 

'जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर...'

'जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर...' हैदराबाद: वृत्तसंस्था  भारताला केवळ राहुल गांधी हेच खंबीर नेतृत्व देऊ शकतात. नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी राहुल गांधी जर आत्ता पंतप्रधान असते तर पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात आला असता, असा दावा काँग्रेसने केला आहे. पाकिस्तान बरोबर युद्धविराम जाहीर करून ऑपरेशन सिंदूर...
Read More...
राज्य  कोल्हापूर 

'पाक काबूत काँग्रेसचा देशाला धोका'

'पाक काबूत काँग्रेसचा देशाला धोका' कोल्हापूर: प्रतिनिधी भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला चांगला धडा शिकवला जाईल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर द्वारे दाखवून दिले आहे. भारताला पाकव्याप्त काश्मीर पासून कोणताही धोका नाही. मात्र, पाक काबूत काँग्रेस पासून देशाला धोका आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More...
राज्य 

'...या कुंकवाचा बदला मोदी सरकार कसा व केंव्हा घेणार?'

'...या कुंकवाचा बदला मोदी सरकार कसा व केंव्हा घेणार?' सैन्याचा पराक्रम भाजप कडुन हायजॅक करण्याचा प्रयत्न निंदनीयपुणे: प्रतिनिधी ॲापरेशन सिंदूर’ प्रत्युत्तरात, पाकिस्तानकडून मारल्या गेलेल्या ‘८ भारतीय जवानांच्या व नागरीकांचा पत्नींच्या कुंकवाचा बदला’ मोदी सरकार कसा व केंव्हा घेणार असा असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी...
Read More...
राज्य 

'... त्यापेक्षा पारदर्शकपणे पंतप्रधान निधीचे विवरण प्रसिद्ध करा'

'... त्यापेक्षा पारदर्शकपणे पंतप्रधान निधीचे विवरण प्रसिद्ध करा' पुणे: प्रतिनिधी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून व दबाव आणून मोदी सरकार विरोधी पक्षास बदनाम करण्यात व नेस्तनाबूत करण्यात धन्यता मानत आहे. ते करण्याऐवजी मोदी सरकारने ‘पंतप्रधान-निधी’ची पारदर्शकता न दडवता त्याचे विवरण जाहीर करावे व राजधर्म निभवावा, अशा शब्दात  काँग्रेस प्रदेश...
Read More...
राज्य 

'भाजपची स्क्रिप्ट वाचून मंत्रिपदाची किंमत चुकवता का?'

'भाजपची स्क्रिप्ट वाचून मंत्रिपदाची किंमत चुकवता का?' पुणे: प्रतिनिधी  शिवछत्रपतींच्या रयतेच्या राज्याची संकल्पना ऊदधोषित करणारी ‘शिवमुद्रेची प्रतिमा’ भारतीय संविघानात तसेच महाराष्ट्राच्या राजमुद्रेत असूनही शिवेंद्रराजेंना ती दिसू नये, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले. मंत्री शिवेंद्र राजे यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांवर तिवारी...
Read More...
राज्य 

'... तर शिंदे आणि पवारांना थोडा थोडा काळ मुख्यमंत्री करू'

'... तर शिंदे आणि पवारांना थोडा थोडा काळ मुख्यमंत्री करू' नागपूर: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचीही महायुतीमध्ये बिकट अवस्था आहे. त्यांनी काँग्रेसबरोबर यावे. आम्ही त्यांची काळजी घेऊ. दोघांनाही ठराविक कालावधीसाठी मुख्यमंत्री पद देऊ, अशी मल्लिनाथी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  धुलीवंदनाचे औचित्य साधून...
Read More...
राज्य 

'अनिवासी भारतीयांमध्ये रुजवणार काँग्रेसची विचारधारा'   

'अनिवासी भारतीयांमध्ये रुजवणार काँग्रेसची विचारधारा'     पुणे: प्रतिनिधी आज महाराष्ट्रातील अनेक लोक हे विदेशात राहत आहेत. अशा नागरिकांना भारतीय नागरिकांसाठी बरेच काही करण्याची इच्छा असते, त्यामुळे अनिवासी भारतीय लोकांना एकत्रित करून त्यांच्याकडून एकीकडे आपल्या देशात विविध विकासकामे करणे, तसेच या एनआरआय समूहामध्ये काँग्रेसची विचारधारा वाढवण्याचे काम...
Read More...
राज्य 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल  मुंबई: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी सुमार दर्जाची झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी केली असली तरी देखील त्यांच्या विरोधात पक्षात मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. त्यांना केवळ पदमुक्त न करता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे...
Read More...
राज्य 

सांगलीच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या दोन गटात रस्सीखेच

सांगलीच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या दोन गटात रस्सीखेच सांगली: प्रतिनिधी  विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांच्या गटात रस्सीखेच सुरू असून लोकसभा निवडणुकीतील बंडखोरीचा 'अपक्ष पॅटर्न' अमलात आणण्याचा इशारा दोन्ही गटांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवार ठरविण्यात पक्ष नेतृत्वासमोर पेच...
Read More...
राज्य 

हरियाणात भाजपचा विजय महान वगैरे नाही पण...

हरियाणात भाजपचा विजय महान वगैरे नाही पण... मुंबई: प्रतिनिधी हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय महान वगैरे नाही. अपक्ष उमेदवार उभे करून भाजपने ही निवडणूक जिंकली आहे. मात्र, अखेर जो जिंकतो तो सिकंदर ही वस्तुस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी...
Read More...

Advertisement