घराणेशाही
राज्य 

'घराणेशाहीमुळे अल्पसंख्यांक समाजाचे नुकसान'

'घराणेशाहीमुळे अल्पसंख्यांक समाजाचे नुकसान' नवी मुंबई: प्रतिनिधी  कर्तृत्व आणि कर्यक्षमतेपेक्षा घराणेशाहीने पदे लाटणाऱ्या नेत्यांमुळे अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीला खीळ बसत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अल्पसंख्य नेते सलीम सारंग यांनी केला.  समाजासाठी कोणतेही काम न करता केवळ पूर्वपुण्याईवर पदे...
Read More...
राज्य 

भाजपप्रमाणे शिंदे गटातही सुळसुळाट घराणेशाहीचा

भाजपप्रमाणे शिंदे गटातही सुळसुळाट घराणेशाहीचा मुंबई: प्रतिनिधी  महाविकास आघाडीतील घटकपक्षांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या महायुतीमध्ये देखील घराणेशाहीचा सुळसुळाट झाल्याचे स्पष्ट होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर झालेल्या उमेदवार यादीचे अवलोकन केले असता अनेक विद्यमान खासदार, पदाधिकारी आणि प्रस्थापित नेत्यांची मुले, पत्नी अथवा नातेवाईकांना निवडणुकीच्या...
Read More...
राज्य 

'शरद पवार हे महाराष्ट्रावरचे ओझे'

'शरद पवार हे महाराष्ट्रावरचे ओझे' जळगाव: प्रतिनिधी   शरद पवार हे महाराष्ट्रावरचे ओझे असून मागील पन्नास वर्षापासून महाराष्ट्राची जनता हे ओझे वाहत आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. मतदारांनी पुन्हा एकदा भारतीय    इंडिया...
Read More...
देश-विदेश 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाविकास आघाडीची भीती'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाविकास आघाडीची भीती' मुंबई: प्रतिनिधी   आगामी लोकसभा निवडणुकीत विक्रमी यश संपादन करण्याच्या वल्गना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वास्तविक महाविकास आघाडीची भीती वाटत आहे. त्यामुळेच ते सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करीत आहेत, असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.    ठाकरे...
Read More...
राज्य 

'उद्धव ठाकरे यांनी दिली बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली'

'उद्धव ठाकरे यांनी दिली बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली' ठाणे: प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजत असत. उद्धव ठाकरे घरगडी समजतात, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.  कोपनेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात...
Read More...
राज्य 

'नेहरूंनी केला महात्मा गांधींच्या विचारांचा खून'

'नेहरूंनी केला महात्मा गांधींच्या विचारांचा खून' आपल्या देशामध्ये इंडिया आणि भारत दोन प्रकारचे देश आहेत. यामध्ये भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी हे कायम खेड्यांकडे चला, असा विचार मांडत होते. परंतु पंडित नेहरू यांनी या विचारांचा खून केला. युरोप आणि अमेरिकेच्या विचारांनी प्रभावित  झालेल्या पंडित नेहरूंनी खेड्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खेडी भकास झाली आणि शेतकरी उध्वस्त झाला. महात्मा गांधी यांचा खून माथेफिरु नथुराम गोडसे यांनी केला ही बाब निषेधार्ह आहेच. परंतु महात्मा गांधी यांच्या विचारांचा खून पंडित नेहरु यांनी केला हे मान्यच करावे लागेल, अशी टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.
Read More...

Advertisement