जितेंद्र आव्हाड
राज्य 

'विधानभवनात जाण्यासाठी पासची होते विक्री'

'विधानभवनात जाण्यासाठी पासची होते विक्री' मुंबई: प्रतिनिधी  विधानभवनात जाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पासेसची पाच ते दहा हजार रुपयांमध्ये विक्री होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी खुद्द सभागृहातच केला.  काल विधानभवनात भाजप आमदार...
Read More...
राज्य 

'... तर राज्यात आणावी लागेल राष्ट्रपती राजवट''

'... तर राज्यात आणावी लागेल राष्ट्रपती राजवट'' मुंबई: प्रतिनिधी गुरुवारी विधान भवनात गॅंगवॉर घडले. या प्रकारात विधिमंडळाच्या आवारात गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेले सराई गुन्हेगार सर्रास वावरत होते. ही परिस्थिती कायम राहिली तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणावी लागेल, अशी भीती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त...
Read More...
राज्य 

... तर आम्ही आमदार असून काय करायचे?

... तर आम्ही आमदार असून काय करायचे? ठाणे: प्रतिनिधी  आपल्या जीवाला धोका असून तीन दिवसांपासून मारेकरी आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा दावा करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, जर आमचाच जीव सुरक्षित नसेल तर आम्ही आमदार असून करायचे काय, असा सवालही सरकारला केला....
Read More...
राज्य 

'देशाची लोकशाही संपविण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल?'

'देशाची लोकशाही संपविण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल?' मुंबई: प्रतिनिधी पक्षांतर बंदी कायदा पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्याचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा निर्णय म्हणजे देशातील लोकशाही संपविण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल समजायचे का, असा तिखट सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख...
Read More...
राज्य 

'... तरच भारत कृषिप्रधान देश म्हणून शोभून दिसेल'

'... तरच भारत कृषिप्रधान देश म्हणून शोभून दिसेल' अहमदनगर: प्रतिनिधी शेतीतील उत्पादनांना योग्य भाव मिळाला, शेतकरी सुखा समाधानाने जगू शकला तरच भारत कृषीप्रधान देश म्हणून शोभून दिसेल, असे प्रतिपादन करतानाच ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना केले आहे.  शेतकरी हा या देशातील...
Read More...
राज्य 

'विरोधी पक्षनेते पदापेक्षा आघाडी अखंड राहणे महत्त्वाचे'

'विरोधी पक्षनेते पदापेक्षा आघाडी अखंड राहणे महत्त्वाचे' मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत काँग्रेसने विरोधी पक्ष नेते पदावर आपला दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या पदासाठी आग्रही नाही. महाविकास आघाडी अखंड राहणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मात्र, आमदार संख्या बाबत स्पष्टता येईपर्यंत...
Read More...
राज्य 

'अबब! आमचे तर धाबेच दणाणले!!!'

'अबब! आमचे तर धाबेच दणाणले!!!' कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला दिलेल्या पाठिंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेची खिल्ली उडवली आहे. 
Read More...

Advertisement