मुंबई
राज्य 

मोठ्या स्फोटकांसह पाकिस्तानी दहशतवादी भारतात

मोठ्या स्फोटकांसह पाकिस्तानी दहशतवादी भारतात मुंबई: प्रतिनिधी  पाकिस्तानातून 14 दहशतवादी 400 किलो आरडीएक्ससह भारतात दाखल झाले असून गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठे स्फोट घडवून आणण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या व्हाट्स ॲपवर देण्यात आली आहे. या प्रकाराची चौकशी मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे.  गणेश...
Read More...
राज्य 

'रेड अलर्ट चे पत्र काढून राज्य सरकारची जबाबदारी संपली का?'

'रेड अलर्ट चे पत्र काढून राज्य सरकारची जबाबदारी संपली का?' मुंबई: प्रतिनिधी  मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई जलमय झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. हवामान विभागाकडून इशारा आल्यानंतर रेड अलर्टचे पत्रक काढले म्हणजे सरकारची जबाबदारी संपली का, असा सवाल त्यांनी केला आहे.  पाऊस...
Read More...
राज्य 

'... तर विकासकांवर कठोर कारवाई करू'

'... तर विकासकांवर कठोर कारवाई करू' मुंबई: प्रतिनिधी मुंबईत मराठी माणसाला घर नाकारण्याच्या अनेक तक्रारी येत असून मराठी माणसाला घर नाकारल्यास संबंधित विकासकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत बोलताना दिला.  मराठी माणसांना मुंबईत घर नाकारण्याचे प्रकार घडत असल्याकडे मिलिंद...
Read More...
राज्य 

'मराठी हीच महाराष्ट्राची भाषा'

'मराठी हीच महाराष्ट्राची भाषा' मुंबई: प्रतिनिधी  मराठी हीच महाराष्ट्राची भाषा आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतीने सभागृहात व्यक्तबोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ पदाधिकारी भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना, मुंबईत अनेक भाषा बोलल्या...
Read More...
अन्य 

चुकीला माफी नाहीच... पण...

चुकीला माफी नाहीच... पण... पांढऱ्या स्वच्छ कपड्यातील आसिफ विमानातून खाली उतरला. दुबईचे झगमगते विमानतळ पाहून त्याची नजर हरखून गेली. तिथे त्याच्या स्वागतासाठी मेहमूद हजर होताच. त्याने पुढे येऊन आसिफ ची गळाभेट घेतली. त्याच्या खांद्यावर हात टाकून तो त्याला एका आलिशान गाडीकडे घेऊन गेला. दोघेही...
Read More...
राज्य 

'मुंबई महापालिकेत भाजपला सत्ता द्या'

'मुंबई महापालिकेत भाजपला सत्ता द्या' महाराष्ट्रात काही काळ भारतीय जनता पक्ष काही काल सत्तेबाहेर राहिल्याने विकासाचे डबल इंजिन अडीच वर्ष चालू शकले नाही. आता मुंबईच्या विकासासाठी महापालिकेची सत्ता भाजपच्या हातात द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 
Read More...

Advertisement