महाराष्ट्र सरकार
राज्य 

साखळी बॉम्बस्फोट: उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

साखळी बॉम्बस्फोट: उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती मुंबई: प्रतिनिधी  पश्चिम उपनगरीय रेल्वेमध्ये 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरोपींना कारागृहातून मुक्त करण्यावर कोणताही अटकाव असणार...
Read More...
राज्य 

कांदा धोरण निश्चित करण्यासाठी पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली समिती

कांदा धोरण निश्चित करण्यासाठी पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली समिती नाशिक: प्रतिनिधी देशात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होत असून देखील सरकारचे निर्यातीबाबत अनिश्चित धोरण, अस्थिर बाजार भाव आणि साठवणुकीच्या सुविधांचा अभाव यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे हे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा...
Read More...
राज्य 

पहेलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे अर्थसहाय्य

पहेलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे अर्थसहाय्य मुंबई: प्रतिनिधी  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांचे अर्थसहाय्य देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.  पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरून त्यांच्यावर...
Read More...

Advertisement