पहलगाम दहशतवादी हल्ला
देश-विदेश 

'पहलगाम हल्ला ही सरकार आणि पर्यटकांची चूक'

'पहलगाम हल्ला ही सरकार आणि पर्यटकांची चूक' नवी दिल्ली: प्रतिनिधी  पहलगाम येथे करण्यात आलेला दहशतवादी हल्ला ही दहशतवाद्यांची नव्हे तर सरकारची आणि पर्यटकांची चूक होती, अशी मल्लिनाथी पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप असलेली युट्युबर ज्योती मल्होत्रा हिने केली आहे.  पोलिसांकडून चौकशी सुरू असताना ज्योतीने दहशतवादी हल्ल्याचे खापर...
Read More...
राज्य 

'आता सर्जिकल स्ट्राइक नको तर थेट सर्जरीच हवी'

'आता सर्जिकल स्ट्राइक नको तर थेट सर्जरीच हवी' मुंबई: प्रतिनिधी दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानवर आता सर्जिकल स्ट्राइक वगैरे नव्हे तर थेट सर्जरीच करण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट मत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.  पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला...
Read More...
देश-विदेश 

'वेचून वेचून बदला घेऊ, कुणालाही सोडणार नाही'

'वेचून वेचून बदला घेऊ, कुणालाही सोडणार नाही' नवी दिल्ली: प्रतिनिधी भारतात भ्याड दहशतवादी कारवाया करणारे अतिरेकी आणि त्यांचे पोशिंदे यांना वेचून वेचून त्यांचा बदला घेऊ. त्यांच्याकडून जाबही घेऊ. कुणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी दिला.  येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना शहा...
Read More...
देश-विदेश 

'भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे'

'भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे' लंडन: प्रतिनिधी भारताला काश्मीरचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर त्याने सरळ पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घ्यावा, असा सल्ला ब्रिटन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई यांनी दिला आहे. काश्मीरचे तत्कालीन महाराजा हरीसिंग यांनी विलिनीकरणाचे पत्र भारताला...
Read More...
राज्य 

पहेलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे अर्थसहाय्य

पहेलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे अर्थसहाय्य मुंबई: प्रतिनिधी  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांचे अर्थसहाय्य देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.  पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरून त्यांच्यावर...
Read More...
देश-विदेश 

आयपीएल सामन्यात ना चियर लीडर्स, ना संगीत, ना फटाके

आयपीएल सामन्यात ना चियर लीडर्स, ना संगीत, ना फटाके नवी दिल्ली: प्रतिनिधी  पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या सामन्यामध्ये चिअर लीडर्स असणार नाहीत. कोणत्याही प्रकारचे संगीत वाजवले जाणार नाही. त्याचप्रमाणे फटाक्यांची आतिषबजी देखील केली जाणार नाही. दोन्ही संघांचे खेळाडू दंडाला काळ्या...
Read More...
राज्य 

मुंबई पुण्यासह कोकण किनारपट्टीवर 'हाय अलर्ट'

मुंबई पुण्यासह कोकण किनारपट्टीवर 'हाय अलर्ट' मुंबई: प्रतिनिधी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे या शहरांसह कोकण किनारपट्टीवर 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.  महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह अनेक...
Read More...
राज्य 

'गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या?'

'गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या?' मुंबई: प्रतिनिधी पहलगाम दहशतवादी हल्ला हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे. ज्यावेळी या हल्ल्याची कटकारस्थानने केली जात होती, त्यावेळी गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या, असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. हा हल्ला म्हणजे दोन धर्मीयांना एकमेकांच्या विरोधात...
Read More...
देश-विदेश 

'काश्मीर जाऊ देणार नाही दहशतवाद्यांच्या हाती'

'काश्मीर जाऊ देणार नाही दहशतवाद्यांच्या हाती' श्रीनगर: वृत्तसंस्था  दहशतवादी आणि त्यांच्या कारवायांना काश्मीरमधील स्थानिक जनतेकडून सहानुभूती मिळत नसल्याचे पहलगाम मधील हल्ल्यानंतर स्पष्ट झाले आहे. हा हल्ला इस्लाम आणि मानवतेच्या विरोधात असल्याचे सांगत मशिदींमधून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. हा हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई...
Read More...
देश-विदेश 

दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानने केले हात वर

दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानने केले हात वर नवी दिल्ली: प्रतिनिधी  पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानने हात वर केले आहेत. या हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नाही, असा दावा करतानाच भारताचे केंद्र सरकारच या हल्ल्यांना जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला. भारतात आसाम, मणिपूर,...
Read More...

Advertisement