शेतकरी
राज्य 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1339 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1339 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर मुंबई: प्रतिनिधी  जून महिन्यापासून आपर्यंत राज्यात सर्वत्र अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 139 कोटी 49 लाख 25 हजार रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मदत व पुनर्वसन विभागाने या संबंधीचा शासन...
Read More...
राज्य 

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार नुकसान भरपाई

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार नुकसान भरपाई मुंबई: प्रतिनिधी  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केली आहे. अती पावसामुळे राज्यात तब्बल 70 लाख एकर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांबरोबरच माती देखील वाहून गेली...
Read More...
राज्य 

'आजवर दुष्काळ अनेक बघितले पण...'

'आजवर दुष्काळ अनेक बघितले पण...' मुंबई: प्रतिनिधी  आतापर्यंत अनेक दुष्काळ बघितले मात्र यावर्षी सारखा पाऊस आजपर्यंत कधीही बघितला नाही. अतिवृष्टीने शेतकरी देशोधडीला लागला असून त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे....
Read More...
राज्य 

'लवकरच शेतकऱ्यांचा सात बारा होणार कोरा'

'लवकरच शेतकऱ्यांचा सात बारा होणार कोरा' यवतमाळ: प्रतिनिधी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुतीने दिले असून त्याबद्दल मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करतील, अशी ग्वाही मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.  महाराष्ट्रात हरितक्रांतीला चालना देणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक...
Read More...
राज्य 

'राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज'

'राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज' मुंबई: प्रतिनिधी  राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज' असल्याचा नवा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. लाडक्या बहिणी आणि शेतकरी बांधव यांची घोर फसवणूक सरकारने केल्याचा त्यांचा आरोप आहे.  शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा या...
Read More...
राज्य 

'सरकार विरोधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा छळ'

'सरकार विरोधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा छळ' मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून त्याचा छळ केला गेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला....
Read More...
राज्य 

शेतकरी, महिला, युवकांसाठी मोठ्या घोषणांची बरसात

शेतकरी, महिला, युवकांसाठी मोठ्या घोषणांची बरसात मुंबई: प्रतिनिधी  विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. अपेक्षेप्रमाणे या अर्थसंकल्पमध्ये शेतकरी, महिला युवकांसह समाजातील बहुतेक समाजघटकांसाठी योजनांची बरसात करण्यात आली आहे.  'पुंडलिक वरदा हरी...
Read More...
राज्य 

विचारवंत आणि साहित्यिकाच्या दुर्लक्षपणामुळे शेतकऱ्यांची दुर्दशा: श्रीपाल सबनीस 

विचारवंत आणि साहित्यिकाच्या दुर्लक्षपणामुळे शेतकऱ्यांची दुर्दशा: श्रीपाल सबनीस  सोलापूर: प्रतिनिधी भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची संस्कृती ही शेतकऱ्यांपासून सुरू होते. देश समृद्ध करण्यामध्ये शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. साहित्य, संस्कृती याचा पाया हा कृषी संस्कृती मधून सुरू झाला असून या वैभवशाली संस्कृतीचे जनक शेतकरी सध्या आपले जीवन हे...
Read More...
राज्य 

उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर कांदेफेकीचा प्रयत्न

उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर कांदेफेकीचा प्रयत्न सरकारच्या आश्वासनानंतरही नाफेड मार्फत कांदा खरेदी होत नसल्याचा आरोप करीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर कांदाफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी हे कृत्य करण्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 
Read More...

Advertisement