पोटविकारांवर 50 वर्षांपासून प्रभावी ठरलेला धौती योग !

पोटविकारांवर 50 वर्षांपासून प्रभावी ठरलेला धौती योग !

आजारी पडायचे नसेल तर पोट साफ होणे आवश्यक आहे. याच दृष्टीकोनातून पूर्वीच्या योगशास्त्राच्या आधारे संशोधित आणि विकसित केलेले चूर्ण म्हणजे धौती योग. गेल्या 50 वर्षांपासून ते आजच्या आधुनिक काळातील लोकांसाठी हा धौती योग उपयुक्त ठरलेला आहे. पूर्वीच्या काळच्या लोकांसाठी अत्यंत गरजेचे असणारे हे चूर्ण आता आजच्या मॉडर्न लोकांसाठी टॅब्लेट्स स्वरूपातही उपलब्ध करून दिले आहे. कोणताही साईड इफेक्ट्स नसणारे हे धौती योग चूर्ण पोटाचे विकार, अपचन, गॅसेस इ. वरचा रामबाण उपाय ठरले आहे.  यामुळे शौचास साफ होऊन पोटातील मळाचा खडा फोडला जातो व आतडीतील चिकटलेला मळ आव (शेम्ब)सहित पोट साफ होते. पातळ ढाळ होत नसून बांधीव जुलाब होतात. आतडीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

आपल्या जीवनशैलीमुळे असंतुलित असणाऱ्या आहाराने पोटाचे अनेक विकार सध्या प्रत्येक घरात पाहायला मिळतात. यामध्ये पोट बिघडलेले असणे, रोज बेचैनी, अनियमित तसेच दोन-दोन तीन-तीन दिवस शौचास साफ न होणे,  मळाचा खडा आम्लता, मळमळ, अपचन, भूक न लागणे, आंबट करपट ढेकर, नळाश्रीत वायु (गॅसेस), गॅसेसला दुर्गंधी असणे, पोटाचे-पाठीचे सर व तडस गुड गुड आवाज, सतत पोट दुखणे, खरुज, दमा, मुळव्याध, आव, मुरड्याची हगवण, एनिमा घेण्याची नेहमीची सवय, कुंथून शौचास करणे अशी लक्षणे दिसतात. यापैकी कोणतेही लक्षण दिसत असल्यास धौती योग घेणे लाभदायक ठरते. तसेच बैठे काम, जागरण, रात्रपाळी करणारे, मादक पदार्थांचे सेवन करणे तसेच तळलेले पदार्थ खाणे पिणे इत्यादी करणाऱ्यांनी तर अवश्य धौती योग घ्यावा. आयुर्वेदिक असल्यामुळे अगदी गर्भवती स्त्रियांनी घेण्यास योग्य आहे. याची सवय लागत नाही तसेच कोणत्याही ऋतुत घेता येते.  चूर्ण आणि टॅब्लेट्स ह्या दोन प्रकारांमध्ये धौती योग सर्व औषध विक्रेत्यांकडे व ॲमेझॉनवरही उपलब्ध आहे. तेव्हा पोटाच्या तक्रारींसाठी धौती योग अवश्य घ्यावा असे आवाहन उत्पादकांकडून करण्यात आले आहे.

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?' 'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?'
पुणे : प्रतिनिधी भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली? पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली,...
शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट
दिव्यांगाची परवड थांबणार कधी; दिव्यांग व्यक्ती संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव कदम!
नॅशनल पार्क झोपडीवासीयांचा वनवास २५ वर्षे झाली तरी संपेना 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन साजरा  
स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध नसावा: सरसंघचालक

Advt