भारत
देश-विदेश 

बाहेर भारताकडून, तर आत बलोच आर्मीकडून पाकिस्तानला तडाखे

बाहेर भारताकडून, तर आत बलोच आर्मीकडून पाकिस्तानला तडाखे नवी दिल्ली: वृत्तसंस्था  पाकिस्तान एकीकडे भारताकडून सडकला जात असताना आतून बलोच लिबरेशन आर्मी पाकिस्तानला जोरदार तडाखे दत आहे. बलुचिस्तानातील दोन जिल्ह्यांवर बलोच आर्मीने ताबा मिळवला असून या जिल्ह्यातून पाकिस्तानी लष्कर आणि पंजाबी नोकरशहांना हाकलून देण्यात आले आहे.  भारत आणि पाकिस्तान...
Read More...
देश-विदेश 

युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन 'आयपीएल'चे सामने स्थगित

युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन 'आयपीएल'चे सामने स्थगित नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना क्रिकेट सुरू असणे योग्य नाही, या. विचाराने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे...
Read More...

पाक 'शिशुपाला'च्या वैमानिकांना 'सुदर्शना'ची दहशत

पाक 'शिशुपाला'च्या वैमानिकांना 'सुदर्शना'ची दहशत इस्लामाबाद: वृत्तसंस्था  पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर अनेक ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न सपशेल फसला. त्यामुळे शंभर अपराध करूनही ताळ्यावर न आलेल्या पाकिस्तानच्या वैमानिकांमध्ये भारताच्या एस 400 अर्थात सुदर्शन आणि आकाश या हवाई सुरक्षा यंत्रणांची दहशत निर्माण झाली...
Read More...

'कोणी कर्ज देता का कर्ज?'

'कोणी कर्ज देता का कर्ज?' नवी दिल्ली: प्रतिनिधी  'आमची आर्थिक परिस्थिती कमालीची बिकट आहे. त्यातच युद्ध आणि शेअर बाजार ढासळल्याने दुरवस्थेत अधिकच भर पडली आहे. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमच्या आंतरराष्ट्रीय भागीदार देशांना आवाहन आहे की त्यांनी आम्हाला अधिक कर्ज द्यावे. तणाव कमी करण्यासाठी आमच्या...
Read More...

इस्लामाबादसह पाकिस्तानच्या सात शहरांवर ड्रोन हल्ले

इस्लामाबादसह पाकिस्तानच्या सात शहरांवर ड्रोन हल्ले नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारतात घुसून हल्ला करण्याच्या पाकिस्तानच्या उद्दाम कृत्याला भारताने सणसणीत चपराक लगावली आहे. भारतात चालून आलेली पाकिस्तानची चार लढाऊ विमाने जमीनदोस्त झाली असून दोन वैमानिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांची सात क्षेपणास्त्र आणि ७० ड्रोन भारताच्या हवाई...
Read More...
देश-विदेश 

पाकिस्तानचा जम्मू विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला

पाकिस्तानचा जम्मू विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक व्यापक होत असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानने जम्मूच्या विमानतळावर क्षेपणास्त्र डागून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने ही क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करून पाकिस्तानचा प्रयत्न विफल ठरवला आहे. मात्र, पाकिस्तानने...
Read More...

सुदर्शनचक्राने केले पाक हवाई हल्ल्यापासून भारताचे संरक्षण

सुदर्शनचक्राने केले पाक हवाई हल्ल्यापासून भारताचे संरक्षण नवी दिल्ली: प्रतिनिधी  पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या विविध ठिकाणी असलेल्या आस्थापनांवर दोन आणि क्षेपणास्त्रांच्याद्वारे हल्ला चढवला होता. मात्र, सुदर्शन चक्र अर्थात 'एस 400' या रशियाने भारताला दिलेल्या अत्याधुनिक आणि कार्यक्षम हवाई संरक्षण प्रणालीने हा हल्ला निष्प्रभ करून पाकिस्तानची शस्त्रे हवेतच नष्ट...
Read More...
देश-विदेश 

'भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे'

'भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे' लंडन: प्रतिनिधी भारताला काश्मीरचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर त्याने सरळ पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घ्यावा, असा सल्ला ब्रिटन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई यांनी दिला आहे. काश्मीरचे तत्कालीन महाराजा हरीसिंग यांनी विलिनीकरणाचे पत्र भारताला...
Read More...
देश-विदेश 

'दिवसातून एकदा जेऊ पण आत्मनिर्भर राहू'

'दिवसातून एकदा जेऊ पण आत्मनिर्भर राहू' ढाका: वृत्तसंस्था  आम्हाला भारतीय उत्पादनांची आवश्यकता नाही. वेळ पडली तर एक वेळ जेवून पण आत्मनिर्भर राहू, अशी दर्पोक्ती करतानाच बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाचे सरचिटणीस रुहुल कबीर रिझवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची सूचना केली.  बांगलादेशात तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना...
Read More...
देश-विदेश 

जर्मन परराष्ट्र मंत्र्यांनी केले भारतीय यूपीआय क्रांतीचे कौतुक

जर्मन परराष्ट्र मंत्र्यांनी केले भारतीय यूपीआय क्रांतीचे कौतुक बर्लिन: वृत्तसंस्था भारतात यूपीआय पेमेंट चा वापर करून लोक रस्त्यावर कांदे बटाटे आणि छोट्या मोठ्या दुकानात किराणामालही खरेदी करतात. ही बाब अचंबित करणारी आहे. जर्मनी या क्षेत्रात फार मोठा आवाका गाठू शकेल, अशी शक्यता वाटत नव्हती. मात्र, भारतापासून प्रेरणा घेऊनच...
Read More...
देश-विदेश 

भारतातून इस्राएलला जाणार दहा हजार कुशल कामगार

भारतातून इस्राएलला जाणार दहा हजार कुशल कामगार नवी दिल्ली: प्रतिनिधी  इस्राएल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्या देशात पायाभूत सुविधा उभारणी, बांधकाम आणि आरोग्य सेवा क्षेत्रात कुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील दहा हजार कुशल कर्मचारी इस्रायलला रवाना केले जाणार...
Read More...
देश-विदेश 

बांगलादेशातील संभाव्य अंतरिम सरकार ही भारतासाठी डोकेदुखी

बांगलादेशातील संभाव्य अंतरिम सरकार ही भारतासाठी डोकेदुखी नवी दिल्ली: प्रतिनिधी  बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. लोकशाही कायम ठेवण्यासाठी लष्कराच्या पुढाकाराने त्या देशात सर्वपक्षीय अंतरिम सरकार स्थापन केले जाणार आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध खूपच सौहार्द...
Read More...

Advertisement