ऑपरेशन सिंदूर
देश-विदेश 

'आमच्या घरात घुसून कोणी मारणार असेल तर...'

'आमच्या घरात घुसून कोणी मारणार असेल तर...' नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारतीय जनता पक्ष आणि आमचे विचार भिन्न आहेत. राजकारणाच्या दृष्टीने आपला भाजपला विरोध कायम आहे. मात्र आमच्या घरात घुसून कोणी मारणार असेल तर आपण कायम देशाच्या बाजूने उभे राहू. देशाचा विषय असेल तिथे राजकारण आणि वैचारिक मतभेद...
Read More...
देश-विदेश 

बिलावल यांचे शिष्टमंडळ अमेरिकेसह युनोमध्ये तोंडघशी

बिलावल यांचे शिष्टमंडळ अमेरिकेसह युनोमध्ये तोंडघशी वॉशिंग्टन: वृत्तसंस्था ऑपरेशन सिंदूर दरम्यान युद्धविराम झाल्यानंतर भारताप्रमाणेच पाकिस्तानने देखील आपली भूमिका मांडण्यासाठी माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ विदेशात रवाना केले. मात्र, बिलावल यांनी मोठ्या मोठ्या बाता मारून देखील त्यांना अमेरिकेत आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत...
Read More...
देश-विदेश 

'ही तुच्छ राजकारणाची नाही, तर एकोपा दाखवण्याची वेळ'

'ही तुच्छ राजकारणाची नाही, तर एकोपा दाखवण्याची वेळ' मुंबई::प्रतिनिधी सध्याची वेळ तुच्छ राजकारणाची नव्हे तर आपल्यातील एकोपा जगासमोर दाखवण्याची वेळ आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू असेपर्यंत आम्ही सरकार बरोबर आहोत. सरकारच्या विरोधात आम्ही एक शब्दही काढणार नाही, अशी आमची भूमिका आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच ती...
Read More...
देश-विदेश 

भारताशी वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ

भारताशी वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ इस्लामाबाद: वृत्तसंस्था  ऑपरेशन सिंदूर दरम्यान सडकून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे. भारताने पुन्हा एकदा चढाई करून पाकिस्तानची उरली सुरली लाज देखील काढू नये, यासाठी पाकिस्तानी भारताबरोबर सर्व द्विपक्षीय समस्यांबाबत चर्चा करण्याचा धोशा काढला आहे. सीमेपलीकडून दहशतवादाला पोसणे थांबल्याशिवाय चर्चा...
Read More...
देश-विदेश 

भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी...

भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी... नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना रशिया आणि पाकिस्तान यांच्यात व्यावसायिक करार झाल्याचे वृत्त केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयत्न आहे, असे स्पष्टीकरण रशियाकडून...
Read More...
देश-विदेश 

'जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर...'

'जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर...' हैदराबाद: वृत्तसंस्था  भारताला केवळ राहुल गांधी हेच खंबीर नेतृत्व देऊ शकतात. नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी राहुल गांधी जर आत्ता पंतप्रधान असते तर पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात आला असता, असा दावा काँग्रेसने केला आहे. पाकिस्तान बरोबर युद्धविराम जाहीर करून ऑपरेशन सिंदूर...
Read More...
देश-विदेश 

कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच...

कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच... नवी दिल्ली: प्रतिनिधी  ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला असूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच राहिले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाले असून घुसखोरी करण्यासाठी तिथे प्रशिक्षणही दिले जात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सीमा सुरक्षा दलाला दिली आहे....
Read More...
राज्य  कोल्हापूर 

'पाक काबूत काँग्रेसचा देशाला धोका'

'पाक काबूत काँग्रेसचा देशाला धोका' कोल्हापूर: प्रतिनिधी भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला चांगला धडा शिकवला जाईल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर द्वारे दाखवून दिले आहे. भारताला पाकव्याप्त काश्मीर पासून कोणताही धोका नाही. मात्र, पाक काबूत काँग्रेस पासून देशाला धोका आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More...
देश-विदेश 

पाकिस्तानप्रमाणेच बीडमध्ये राबवा 'ऑपरेशन सिंदूर'

पाकिस्तानप्रमाणेच बीडमध्ये राबवा 'ऑपरेशन सिंदूर' मुंबई: प्रतिनिधी  सीमेपलीकडील दहशतवाद्यांप्रमाणेच राज्यातील बीड जिल्ह्यात अनेक 'अण्णा आणि आका' यांनी प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले असून त्यांच्या विरोधातही 'ऑपरेशन सिंदूर' राबवावे, अशी मागणी समाजसेविका अंजली दमानिया यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यांच्या या मागणीला समाज माध्यमांमधून मोठा प्रतिसादही...
Read More...
देश-विदेश 

'पाकिस्तान सध्या प्रोबेशनवर, चुकून आगळीक केलीच तर...'

'पाकिस्तान सध्या प्रोबेशनवर, चुकून आगळीक केलीच तर...' भूज: वृत्तसंस्था  पाकिस्तानवर आतापर्यंत करण्यात आलेली लष्करी कारवाई हा फक्त ट्रेलर आहे. युद्धबंदीच्या काळात पाकिस्तान चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर आहे. पुन्हा त्यांनी काही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण चित्रपट दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सज्जड...
Read More...
राज्य 

'ठाकरे बंधू एकत्र येण्यात संजय राऊत यांचा अडथळा'

'ठाकरे बंधू एकत्र येण्यात संजय राऊत यांचा अडथळा' पुणे: प्रतिनिधीशिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मराठी माणसांची इच्छा असली तरी देखील ठाकरे बंधू एकत्र येण्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हा एकमेव अडथळा असल्याचा थेट आरोप...
Read More...
राज्य 

'...या कुंकवाचा बदला मोदी सरकार कसा व केंव्हा घेणार?'

'...या कुंकवाचा बदला मोदी सरकार कसा व केंव्हा घेणार?' सैन्याचा पराक्रम भाजप कडुन हायजॅक करण्याचा प्रयत्न निंदनीयपुणे: प्रतिनिधी ॲापरेशन सिंदूर’ प्रत्युत्तरात, पाकिस्तानकडून मारल्या गेलेल्या ‘८ भारतीय जवानांच्या व नागरीकांचा पत्नींच्या कुंकवाचा बदला’ मोदी सरकार कसा व केंव्हा घेणार असा असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी...
Read More...

Advertisement