राज्य सरकार
राज्य 

अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क पूर्ण माफ

अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क पूर्ण माफ मुंबई: प्रतिनिधी अनुदान प्राप्त शाळांमध्ये शिकणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे दिव्यांगांच्या धर्तीवर अनाथ विद्यार्थ्यांसाठी देखील एक टक्का प्रवेश आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.  शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क...
Read More...
राज्य 

'आनंद साजरा करतानाच जबाबदारीचे भान ठेवा'

'आनंद साजरा करतानाच जबाबदारीचे भान ठेवा' मुंबई: प्रतिनिधी जागतिक वारसा यादीत सहभागी झालेल्या स्थळांच्या देखभालीबाबत काटेकोर निकषांचे पालन करावे लागते. अन्यथा अशी स्थळे जागतिक वारसा यादीतून वगळली देखील जातात. जगात अशी दोन उदाहरणे आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याचा...
Read More...
राज्य 

'सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग?'

'सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग?' मुंबई: प्रतिनिधी  सत्ताधाऱ्यांना त्यांच्या अखत्यारीतील विविध विभागांना कामाला लावून दुर्घटना घडण्यापूर्वी नियोजन करून उपाययोजना करता येत नाहीत का? क्या करता येत नसतील तर सत्तेत बसलेल्यांच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग, असे संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले...
Read More...
राज्य 

सामान्य नागरिकांना घर देण्यासाठी सरकारचा पुढाकार

सामान्य नागरिकांना घर देण्यासाठी सरकारचा पुढाकार मुंबई: प्रतिनिधी  सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य मंत्रिमंडळाने नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणांतर्गत 'माझं घर, माझा अधिकार' योजनेनुसार राज्य सरकार पुढील पाच वर्ष ७० हजार कोटी रुपये खर्च करून तब्बल ३५ लाख घरांची उभारणी करणार...
Read More...
राज्य 

महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्य?

महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्य? मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली असून त्यामुळे सत्ताधारी महायुतीमध्ये सत्ता ग्रहण केल्यावर अल्पावधीत नाराजीनाट्य सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या मंत्री व आमदारांच्या बैठकीत अजितदादांनी...
Read More...
देश-विदेश 

'बुलडोझर कारवाईसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करा'

'बुलडोझर कारवाईसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करा' नवी दिल्ली: प्रतिनिधी एखादी व्यक्ती आरोपी आहे म्हणून तिच्या घरावर मनमानी पद्धतीने बुलडोझर चालवता येणार नाही, अशी टिप्पणी करून सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझर कारवाई करण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करावी, असे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत.  विविध गुन्हे दाखल असालेल्यांच्या घरांवर बेकायदेशीर...
Read More...
राज्य 

अखेर साकारले जाणार ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव क्रीडा संकुल

अखेर साकारले जाणार ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव क्रीडा संकुल सातारा: प्रतिनिधी ऑलिंपिकमध्ये कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारातील पहिले पदक भारताला मिळवून देणारे ऑलिंपिकवीर कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्या जन्म गावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल उभारण्याचे क्रीडाप्रेमीचे स्वप्न अखेर साकारले जाणार आहे.  या क्रीडा संकुलासाठी राज्य सरकारने 25 कोटी 75...
Read More...
राज्य 

पात्र विद्यार्थिनींना मिळणार मोफत व्यावसायिक शिक्षण

पात्र विद्यार्थिनींना मिळणार मोफत व्यावसायिक शिक्षण मुंबई: प्रतिनिधी  उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या वाढावी या दृष्टीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार इतर मागासवर्ग, आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग आणि  सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना मोफत व्यावसायिक शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. या प्रवर्गातील...
Read More...
राज्य 

'आता संसदेत घुमणार, त्यांचा नाही, तर आमचा आवाज'

'आता संसदेत घुमणार, त्यांचा नाही, तर आमचा आवाज' मुंबई: प्रतिनिधी    या पुढील काळात सत्ताधाऱ्यांना लोकांच्या भावना दडपून टाकणे शक्य होणार नाही. यापुढे संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा नव्हे, तर इंडिया आघाडीच्या 240 खासदारांचा आवाज घुमणार, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत एकनाथ...
Read More...
राज्य 

'दुष्काळसदृश परिस्थितीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष'

'दुष्काळसदृश परिस्थितीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष' मुंबई: प्रतिनिधी  राज्यात तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून राज्यभरात दहा हजारांहून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी ही संख्या सुमारे एक हजार एवढी होती. राज्यातील धरणांचा पाणीसाठा संपुष्टात आला आहे. या परिस्थितीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष आहे. वेळीच...
Read More...
राज्य 

... तर तुरुंगातही मोर्चा काढू : जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

... तर तुरुंगातही मोर्चा काढू : जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा जालना: प्रतिनिधी   मराठा समाजाला ५० टक्केच्या आत टिकणारे आरक्षण मिळणे आवश्यक आहे. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात १० टक्के आरक्षण देऊन आपल्याला गप्प करण्याचा सरकारचा डाव होता. मात्र, आपण समाजाची गद्दारी करणार नाही. सरकारने आपल्याला तुरुंगात डांबले तर आरक्षणाच्या मागणीसाठी तुरुंगातही        
Read More...
राज्य 

... तर १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू

... तर १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने अध्यादेश काढलेल्या सगे सोयऱ्यांच्या विषयाचे लवकरात लवकर कायद्यात रूपांतर करावे, अन्यथा आपण १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू करू, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.  जरांगे पाटील यांनी रायगडावर जाऊन...
Read More...

Advertisement