राज्य सरकार
राज्य 

मराठा आरक्षण लढा : मनोज जरांगे यांचा विजय जाहीर, सरकारकडून सहा मागण्या मान्य

मराठा आरक्षण लढा : मनोज जरांगे यांचा विजय जाहीर, सरकारकडून सहा मागण्या मान्य मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मोठा विजय मिळवला असल्याचे घोषित केले. राज्य सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे...
Read More...
राज्य 

'यापुढे पाणीही न पिता करणार तीव्र उपोषण'

'यापुढे पाणीही न पिता करणार तीव्र उपोषण' मुंबई: प्रतिनिधी उपोषण सुरू करून दोन दिवस उलटले तरी देखील मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे उद्यापासून पाणी देखील न घेता कडक उपोषण करणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य...
Read More...
राज्य 

'आंदोलनस्थळी झालेला युवकाचा मृत्यू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे'

'आंदोलनस्थळी झालेला युवकाचा मृत्यू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे' पुणे: प्रतिनिधी  मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या ठिकाणी एका आंदोलक युवकाचा मृत्यू प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. त्याविरोधात संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद पवार यांच्यामार्फत राज्य व राष्ट्रीय मानवाधिकार...
Read More...
राज्य 

आंदोलकांशी दगा फटका करण्याचा डाव आखत असाल तर...

आंदोलकांशी दगा फटका करण्याचा डाव आखत असाल तर... मुंबई: प्रतिनिधी     आंदोलकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि तेच खरे लोकशाहीचे द्योतक आहे. मात्र, आंदोलकांना सुविधा देण्याऐवजी त्यांच्या विरोधात दगा फटका करण्याचा डाव सरकार आखात असेल, तर ती मोठी चूक आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस...
Read More...
राज्य 

कुटुंबाला हातभार लावणाऱ्या मातांच्या मुलांचे सरकार करणार संगोपन

कुटुंबाला हातभार लावणाऱ्या मातांच्या मुलांचे सरकार करणार संगोपन मुंबई: प्रतिनिधी  नोकरदार मातांच्या मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तरित्या स्वीकारली असून त्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाळणाघर योजना सुरू करण्यात येत आहे.  या योजनेत राज्याचा ६० तर केंद्राचा ४० टक्के सहभाग असणार...
Read More...
राज्य 

'रेड अलर्ट चे पत्र काढून राज्य सरकारची जबाबदारी संपली का?'

'रेड अलर्ट चे पत्र काढून राज्य सरकारची जबाबदारी संपली का?' मुंबई: प्रतिनिधी  मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई जलमय झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. हवामान विभागाकडून इशारा आल्यानंतर रेड अलर्टचे पत्रक काढले म्हणजे सरकारची जबाबदारी संपली का, असा सवाल त्यांनी केला आहे.  पाऊस...
Read More...
राज्य 

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी 

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी  पुणे: प्रतिनिधी पुणे-लोणावळादरम्यान उपनगरीय रेल्वे गाड्यांची कनेक्टिव्हिटी वाढावी आणि या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा द्यावा, यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीगेसाठी सुरू असलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त प्रकल्पाच्या दोन्ही...
Read More...
राज्य 

सरकार साजरा करणार धरणाचा शताब्दी महोत्सव

सरकार साजरा करणार धरणाचा शताब्दी महोत्सव मुंबई: प्रतिनिधी भंडारदरा धरणाच्या उभारणीला पुढील वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने राज्य सरकार या धरणाचा शताब्दी महोत्सव साजरा करणार आहे. या महोत्सवाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती ही स्थापन करण्यात आली असून ती...
Read More...
राज्य 

'राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज'

'राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज' मुंबई: प्रतिनिधी  राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज' असल्याचा नवा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. लाडक्या बहिणी आणि शेतकरी बांधव यांची घोर फसवणूक सरकारने केल्याचा त्यांचा आरोप आहे.  शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा या...
Read More...
राज्य 

अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क पूर्ण माफ

अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क पूर्ण माफ मुंबई: प्रतिनिधी अनुदान प्राप्त शाळांमध्ये शिकणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे दिव्यांगांच्या धर्तीवर अनाथ विद्यार्थ्यांसाठी देखील एक टक्का प्रवेश आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.  शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क...
Read More...
राज्य 

'आनंद साजरा करतानाच जबाबदारीचे भान ठेवा'

'आनंद साजरा करतानाच जबाबदारीचे भान ठेवा' मुंबई: प्रतिनिधी जागतिक वारसा यादीत सहभागी झालेल्या स्थळांच्या देखभालीबाबत काटेकोर निकषांचे पालन करावे लागते. अन्यथा अशी स्थळे जागतिक वारसा यादीतून वगळली देखील जातात. जगात अशी दोन उदाहरणे आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याचा...
Read More...
राज्य 

'सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग?'

'सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग?' मुंबई: प्रतिनिधी  सत्ताधाऱ्यांना त्यांच्या अखत्यारीतील विविध विभागांना कामाला लावून दुर्घटना घडण्यापूर्वी नियोजन करून उपाययोजना करता येत नाहीत का? क्या करता येत नसतील तर सत्तेत बसलेल्यांच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग, असे संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले...
Read More...

Advertisement