अजित पवार
राज्य 

'समाजात तेढ उत्पन्न होईल अशी वक्तव्य करू नका'

'समाजात तेढ उत्पन्न होईल अशी वक्तव्य करू नका' मुंबई: प्रतिनिधी घटनेने सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार दिला असला तरी देखील त्याचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण होईल, अशी विधाने आमच्यासकट कोणत्याही राजकीय नेत्याने अथवा सामान्य नागरिकांनी करू नयेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सध्याच्या काळात मराठा...
Read More...

... या कटात अजित पवार यांचे लोक सहभागी 

... या कटात अजित पवार यांचे लोक सहभागी  मुंबई: प्रतिनिधी  मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन केवळ आरक्षणापुरते मर्यादित नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून टाकण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. या कटात केवळ विरोधी पक्षच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार आणि खासदार...
Read More...
राज्य 

अतिवृष्टीमुळे तब्बल दहा लाख एकर जमीन पाण्याखाली

अतिवृष्टीमुळे तब्बल दहा लाख एकर जमीन पाण्याखाली मुंबई: प्रतिनिधी  राज्यभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल दहा लाख एकर जमीन पाण्याखाली गेली असून नुकसानीचे पंचनामे त्वरित सुरू करण्यात येणार आहेत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.  राज्याच्या बहुतेक भागात अतिवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी जीवित हानी...
Read More...
राज्य 

'राज्यात लवकरच उडणार मराठा ओबीसी संघर्षाचा भडका'

'राज्यात लवकरच उडणार मराठा ओबीसी संघर्षाचा भडका' बारामती: प्रतिनिधी  महाराष्ट्राला लवकरच मराठा आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा देतानाच, या संघर्षाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील जबाबदार असतील. जरांगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची फूस आहे, असा...
Read More...

'सत्तेत असलो तरच निर्णय घेणे, धोरण राबविणे शक्य'

'सत्तेत असलो तरच निर्णय घेणे, धोरण राबविणे शक्य' जळगाव: प्रतिनिधी  आपण सत्तेत असलो तरच निर्णय घेणे शक्य होते. धोरणे निश्चित करून ती अमलात आणता येतात, असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यात बोलताना काढले. या मेळाव्यात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह खानदेशातील हजारो...
Read More...
राज्य 

'रात गयी, बात गयी आता जोरदार खेळणार नवी इनिंग'

'रात गयी, बात गयी आता जोरदार खेळणार नवी इनिंग' जळगाव: प्रतिनिधी विधिमंडळात रमी खेळण्यावरून टीका झालेले मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मागचे सगळे विसरून नवी इनिंग जोरदारपणे खेळण्याची ग्वाही पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक वेळी मागचे उकरून काढायचे नसते. रात गई, बात गई. पुढे चालायचे असते, असेही ते म्हणाले  उपमुख्यमंत्री आणि...
Read More...
राज्य 

'आधी आपला पक्ष सांभाळा, आम्हाला फुकट सल्ले देऊ नका'

'आधी आपला पक्ष सांभाळा, आम्हाला फुकट सल्ले देऊ नका' कोल्हापूर: प्रतिनिधी  काही जणांना आपण मोठे नेते झालो असा भ्रम निर्माण झाला आहे. त्यांनी आधी त्यांचा पक्ष सांभाळावा. आम्हाला फुकटचे सल्ले देऊ नये, असा टोला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संस्थान पवार...
Read More...
राज्य 

'सुरज चव्हाण यांना मिळालेल्या बढतीबद्दल मी अनभिज्ञ'

'सुरज चव्हाण यांना मिळालेल्या बढतीबद्दल मी अनभिज्ञ' मुंबई: प्रतिनिधी  छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी राजीनामा घेण्यात आलेले सुरज चव्हाण यांना प्रदेश सरचिटणीस पदी देण्यात आलेल्या बढतीबद्दल आपल्याला माहिती नाही. त्याची माहिती घेऊन पुढील कारवाई करू, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार...
Read More...
राज्य 

'मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण आता संपले'

'मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण आता संपले' मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या बद्दल राज्यभरात तीव्र संताप व्यक्त झाला आणि मुंडे यांचा जनमताच्या रेट्याने राजीनामा घेण्यात आला. आता पूर्ण मुंडे कुटुंबाचे दहशतीचे राजकारण संपल्याचे चित्र आहे,...
Read More...
राज्य 

चाकण आणि परिसरात होणार नवी महापालिका

चाकण आणि परिसरात होणार नवी महापालिका पुणे: प्रतिनिधी चाकण शहर आणि एमआयडीसी परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण शहर आणि परिसराची पाहणी केली. यावेळी चाकण आणि परिसराची नवी महापालिका स्थापन करण्याचे संकेत त्यांनी दिले.  सकाळी पावणेसहा वाजताच अजित...
Read More...
राज्य 

तुमच्या मंत्र्यांवर कारवाई, तर आमच्या... ही काय स्पर्धा आहे?

तुमच्या मंत्र्यांवर कारवाई, तर आमच्या... ही काय स्पर्धा आहे? मुंबई: प्रतिनिधी  तुम्ही तुमच्या मंत्र्यांवर कारवाई केली तर आम्ही आमच्या मंत्र्यांवर कारवाई करू, अशी भूमिका घ्यायला ही काय स्पर्धा आहे का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.  विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा...
Read More...
राज्य 

'... तर पुन्हा माझ्याकडे न येता तिथूनच निघून जा'

'... तर पुन्हा माझ्याकडे न येता तिथूनच निघून जा' मुंबई: प्रतिनिधी  मंत्री आणि आमदार यांच्या चुकीच्या वागण्यामुळे पक्ष बदनाम होत आहे. यापुढे कोणाकडून अशी चूक झाली तर पुन्हा माझ्याकडे येऊच नका. तिथूनच माघारी निघून जा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या मंडळींना सज्जड तंबी दिली आहे. मात्र,...
Read More...

Advertisement